सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनतेचे बळी जात आहेत:- अँड नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोविड साथीच्या आजारात केंद्र व राज्य सरकार गंभीर नसून सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जनतेचे बळी जात आहेत असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केलेआपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षी सुरू झालेली करोना साथीच्या आजारात राज्य व केंद्र सरकार गंभीर नाहीमागील वर्षी लॉक डाऊन […]
Read More