राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदी दीपक पटवर्धन; कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी काका कोयटे यांची एकमताने निवड… कोपरगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष पदी रत्नागिरी येथील श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांची , तर अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची कार्यकारी अध्यक्ष (वर्किंग प्रेसिडेंट) पदी […]
Read MoreAuthor: Santosh Jadhav
आत्मा मालिक ने शैक्षणिक क्षेत्रात राज्यात ठसा उमटवला – नंदकुमार सुर्यवंशी…. “ज्ञानसाधना गौरव” पुरस्काराने आत्मा चे शिक्षक सन्मानित…कोपरगाव प्रतिनिधी:- समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणा-या शिक्षकांमुळे आत्मा मालिक शैक्षणीक संकुलाने राज्यात आपला ठसा उमटविला. कला क्रिडा, संगीत, नृत्य अभिनय, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रवेश आणि शालेय परिक्षेत आत्मा मालिक राज्यात वैशिष्टपूर्ण कामगीरी करते. त्यामागे या गुणी […]
Read Moreसद्यस्थितीत घरपट्टी वाढवणे उचित नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे :- आ. आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना वाढीव दराने घरपट्टी दिल्या आहेत. परंतु सद्याची परिस्थिती पाहता घरपट्टी वाढवणे उचित नाही. त्याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे केली.जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी शुक्रवार (दि.१२) रोजी कोपरगाव […]
Read Moreकोल्हेंकडून पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक,काळे गटाच्या उपसभापती व सदस्यांच्या राजीनाम्याचा निर्णय योग्यच :- मा.व्हा.चेअरमन ज्ञानदेव मांजरे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मोर्वीस उपबाजार समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होईल, वाहतूक खर्च वाचेल आणि पश्चिम भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल हि अपेक्षा फोल ठरली आहे. पश्चिम भागातील […]
Read Moreआम्ही साडेसातशे ढाप्यांचा हिशोब देतो; विरोधकांनी ४ हजार कोटींचा विकास दाखवावा :- नगराध्यक्ष पराग संधान… कोपरगाव प्रतिनिधी:-विरोधकांनी मागील चार वर्षांत ज्या पद्धतीने कामं केलं, त्या पद्धतीने त्यांना सगळं दिसत आहे. त्यांनी जेवढी तत्परता या कामाच्या दरम्यान दाखवली, तेवढीच तत्परता त्यांनी ४००० कोटी रुपयांचा हिशोब द्यायला दाखवायला पाहिजे होती. मी स्वतः तसेच आमचे सर्व नगरसेवक शहरात […]
Read Moreझगडेफाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याचा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी पाठपुरावा करावा; आ. आशुतोष काळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…. कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- ग्रामीण भागातील दळणवळणाचा दर्जा सुधारणे आणि शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे हीच शाश्वत विकासाची खरी गुरुकिल्ली असल्याने तालुक्यातील अनेक प्रलंबित कामांचे प्रस्ताव शासन दरबारी सादर केले आहे. यातील अतिशय महत्वाचा झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्ताच्या […]
Read Moreखोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थांची दिशाभूल करू नका:- बापूसाहेब लहारे… कोळपेवाडी वार्ताहर:-गावची स्मशानभूमी हा गावाचा आणि ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा भावनिक प्रश्न असतो मात्र कोल्हे गटाकडून संभाजीनगर (वाकडी) ता. राहाता ग्रामस्थांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरु आहे. मौजे संभाजीनगर गावाच्या स्वतंत्र स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा मंजूर झाल्याच्या बातम्या सगळीकडे प्रसिद्ध केल्या जात आहे. मात्र याची सत्यता काही वेगळीच […]
Read Moreनगराध्यक्ष म्हणतात ढापे टाकले; नगरपालिकेला माहिती नाही कुठे टाकले:- वाल्मिक लहिरे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव शहरात गेल्या शंभर दिवसांत केलेल्या विकासकामांचा पाढा वाचताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत शहरात गटारींवर ७२६ ढापे टाकल्याचा दावा केला होता. मात्र शहरात कुठे आणि किती ढापे टाकले याची अधिकृत माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नगराध्यक्ष म्हणतात ढापे […]
Read Moreआमदार आशुतोष काळेंच्या मागणीला यश,गोदावरी कालव्यांना उन्हाळी अंतिम आवर्तन मिळणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- यंदाच्या तीव्र उष्णतेचा फटका फळबागा, चारा पिके व ऊस शेतीला बसू नये यासाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामातील सिंचनाचे अंतिम आवर्तन सोडावे अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या […]
Read Moreवाकडीच्या संभाजीनगरसाठी स्वतंत्र स्मशानभूमीसाठी १० गुंठे जागा मंजूर;आमदार विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश…. कोपरगाव प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील वाकडी गावांतर्गत नव्याने निर्माण झालेल्या संभाजीनगर या महसुली गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाकडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्मशानभूमीसाठी १० गुंठे शासकीय […]
Read More