‘बुध्दीवादी व विज्ञानवादी दृष्टीने विचार करण्याची आज गरज:- डॉ गोवर्धन हुसळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-“मानवाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या महापुरुषांना महामानव म्हटले जाते. महामानव हे नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत समाजाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले हे असेच महामानव होत. जन्मापासून अपमान, अवहेलना, यातना व प्रचंड संघर्ष करून भारतीय समाजातील वर्णव्यवस्थेची उतरंड तोडण्याचे पहिले धाडस या महामानवांनी केले. डॉ.आंबेडकरांनी […]
Read More