के.जे.सोमय्या वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात गोदातरंग (२०२०-२१) चे लेफ्टनंट कर्नल नरेन दास यांच्या हस्ते प्रकाशन…
कोपरगाव प्रतिनिधी:-“संस्कृती आणि सभ्यता आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्यावरच आपले अस्तित्व अवलंबून आहे. आपण आपल्या वसुंधरेची निरंतर उपासना केली पाहिजे. किंबहुना त्यामुळेच आपले अस्तित्व टिकून आहे. आपण आपला सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे. त्याचे पोषण करायची सद्यस्थितीत अधिक गरज असल्याचे” प्रतिपादन 57 महाराष्ट्र बटालियन अहमदनगर चे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नरैन दास यांनी येथे केले. […]
Read More