कोपरगावचा पाणीप्रश्न आ. आशुतोष काळेच सोडविणार पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला राजकीय अस्तित्व संपण्याची भिती:- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना ५ नंबर साठवण तलावाचे महत्व मात्र समजले आहे. ५ नं. साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आ.आशुतोष काळे यांनी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व […]

Read More

संजीवनी एमबीएचा ओम लाॅजिस्टिक्स सोबत सामंजस्य करार:- श्री अमितदादा कोल्हे…

विध्यार्थ्यांना मिळणार रू ३ ते ५ लाख वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग काॅलेज, फार्मसी काॅलेज, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज इत्यादी संस्थांमधिल ज्या विध्यार्थ्यांना अंतिम वर्षात असताना नोकरी पाहीजे, अशा प्रत्येक विध्यार्थ्याला संबंधित संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी अनेक धोरणांची अंमलबजावणी संजीवनीच्या […]

Read More

कोपरगावात शेतक-यांच्या वीज जोडण्या तोडुन पोटावर मारू नका:- साहेबराव रोहोम…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्यातील महायुतीचे सरकार आणि उर्जामंत्री व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शेतक-यांची कुचेष्टा करून त्यांच्या वीज जोडण्या थकीत वीज बिलाअभावी तोडण्याचा सपाटा लावला आहे तेंव्हा वीज वितरण कंपनीने शेतक-यांच्या ऐन रब्बी हंगामातील मोसमात असे टोकाचे पाउल उचलु नये अन्यथा याविरूध्द रस्त्यावर येवुन संघर्ष करावा लागेल असा इशारा कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव […]

Read More

टाळे ठोकण्याचा अल्टीमेटम देताच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ टाळयावर:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील काकडी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे थकीत ४ कोटी २ लाख ४८ हजार रूपयांची ग्रामपंचायत कराची रक्कम १५ दिवसात मिळाली नाही तर काकडी विमानतळाला टाळे ठोकण्याचा अल्टीमेटम दिला होता त्यावर त्यांनी कुठलीही कार्यवाही करू नये असे लेखी पत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादितचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी दिले असल्याची माहिती […]

Read More

कोपरगांवच्या ऐतिहासिक पार्श्वभूमिचे तरूणाईकडुन जतन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पायी पालखी सोहळयात एकमेकांच्या गावातील ऐतिहासिक माहितींचे अदान प्रदान केले जाते, कोपरगांवची तरुणाई अचानक क्लबच्या माध्यमातुन गेल्या बावीस वर्षापासुन कोपरगांव श्रीमंत गणेश मंदिर ते वणी सप्तशृंगी गड पायी पालखी घेवुन येथील ऐतिहासिक पार्श्वभूमिचे जतन करतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, कोपरगांव औद्योगिक वसाहत व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.कोपरगांवच्या गांधीनगर […]

Read More

आता श्री.साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..!!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- कोरोना निर्बंधामुळे शिर्डी येथील श्री.साईबाबा दर्शनासाठी दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत अहमदनगर येथील कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना […]

Read More

सौंदर्य सम्राज्ञी सौ दीपिका आचार्य यांचा समता परिवाराच्या वतीने गुणगौरव…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता परिवार नेहमीच कर्तृत्ववान महिलांना पाठबळ देऊन सदैव त्यांच्या पाठीशी काकांच्या रूपाने उभा असतो त्यासाठी त्यांनी कोपरगाव शहरात समता महिला बचत गटामार्फत सहकार उद्योग मंदिराचे उद्घाटन केले असून शहरातील व ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सबलीकरण आणि सक्षमीकरण केले जात आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी २०२१ च्या स्पर्धेतील महाविजेत्या सौ […]

Read More

कोपरगांवच्या अवर्षणग्रस्तभागातील लाभार्थ्यांना विहीर योजनेचा लाभ आमदार काळेंमुळे नव्हे तर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हेंच्या पाठपुराव्यामुळे यश:-कैलास रहाणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील लाभार्थ्यांना विहीर योजनेचा लाभ आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे नव्हे तर भाजपाच्या प्रदेश सचिव व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळेच मिळाला असुन त्यात नव्याने २१ गावांचा देखील समावेश त्यांच्यामुळेच झाला असल्याची माहिती कैलास रावण रहाणे यांनी दिली. तेव्हा याप्रकरणी आमदार काळे यांनी श्रेय घेण्यांचा केविलवाणा प्रयत्न करू नये असेही त्यांनी […]

Read More

पाणी दारणातून द्या, निळवंडेतून द्या कोठूनही द्या कोपरगाकरांना दररोज , स्वच्छ , नियमित पाणी द्या :- राजेश मंटाला…

कोपरगाव प्रतिनिधी:-पाणी दारणातून द्या, निळवंडेतून द्या कोठूनही द्या ….कोपरगाकरांना दररोज , स्वच्छ , नियमित पाणी द्या ….राजेश मंटाला ,काल कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्नाबाबत पत्रकार परिषद घेतली . प्रास्ताविक श्री. संतोषभाऊ गंगवाल ,श्री. तुषारजी विध्वंस यांनी केले .आपणा सर्वांना माहिती असेलच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार नगरविकास मंत्रालयाचचे अधिकारी , मुख्याधिकारी गोसावी साहेब व माझी ऑनलाईन मिटिंग झाली होती […]

Read More

देशभक्ती सेवा मंच कोपरगाव कार्यकरणी जाहिर…!!

कोपरगाव प्रतिनिधी :- तरुणामध्ये देशभक्तीची विचारधारा पेरण्याचे काम देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जाते.तरूणांना संस्कार त्याच बरोबर आपली संस्कृती आणि देश हिताचे रक्षण करुन या सर्व विषयावर चर्चा संमेलन जनजागृती करण्याचे कामकाज देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमातुन केले जात असते.देशभक्ती सेवा मंचच्या कार्याची दखल यापुर्वी राष्ट्रपती त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा घेतली आहे.स.न.२१-२२ ची […]

Read More