राजकारण्यांचे डावपेच; त्रास मात्र करदात्या जनतेला:-विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेत झालेल्या तोडफोड व मारहाण प्रकरणामुळे अनेक अधिकारी रजेवर जाताहेत, तर काहींनी दहशतीमुळे बदलीचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोपरगाव नगरपरिषदेचे कामकाज ठप्प करण्याचा कुटिल डावपेच करणारे राजकारणी कोण? हे जनतेला माहित आहे.काहींनी मंजूर विकासकामे होऊ नयेत यासाठी कोर्ट कचेऱ्या करायच्या व काहींनी दहशत करायची हा फॉर्म्युला वापरून किळसवाणे राजकारण करणारे […]
Read More