नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन सोडा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी-:-नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे गावतळे, बंधारे भरून द्यावे अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.त्या म्हणाल्या की, गेल्या दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोकमठाणच्या पाणीपुरवठा योजनेची पाणी उचलण्याची अडचण मार्गी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मोठी लोकसंख्या व अनेक वाड्यावस्त्या असलेल्या कोकमठाण गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या तलावात आवर्तनावेळी गोदावरी कालव्यातून पाणी उचलण्याची मोठी अडचण आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कायमची मार्गी लागली असून नुकतेच या योजनेचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.कोकमठाणच्या पाणी योजनेच्या नवीन तळ्याला जोडणाऱ्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे आवर्तन काळात कालव्यातून […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी औषध पुरवठा रवाना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सांगली सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य रोगराई परिस्थितीत नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव येथील अश्वमेध मेडिकेअर प्रा.लि.च्या वतीने प्रोटेक्ट आणि कफेक्स हि औषधे घेऊन जाणाऱ्या वाहनाला आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, राज्यातील सांगली सातारा, कोल्हापूर, रायगड, […]

Read More

आदर्श ग्रामपंचायत वेब पोर्टलचे राज्यमंञी मा..गोपी किसन बाजूरीया यांच्या हस्ते शूभारंभ..!

कोपरगाव प्रतिनिधी:-अकोला येथे आदर्श पोर्टल वेबचा शूभारंभ विधान परिषद सदस्य मा.गोपी किसन बाजूरिया यांच्या हस्ते शूभारंभ करण्यात आला.याप्रसंगी सरपंच सेवा महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष मा.महेद्रजी गाडवे अकोला तालूका अध्यक्षा सौ.चिञाताई वानखडे उपाध्यक्षा,सविताताई गायकवाड व सरचिटणिस सौ.उज्वलाताई भाबेरे यांच्या उपस्थित पार पडला…

Read More

संयमी कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला निश्चितच पुढे घेऊन जातील:-शिवाजीराजे ठाकरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांचा वाढदिवस तालुक्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला देश कोरोनाच्या संकटात आहे राज्यात पुराचे थैमान सुरु आहे शेतकरी कष्टकरी संकटात आहे अशा वेळी बडेजाव न करता मोठमोठे बॅनर न उभारता लोकाभिमुख सामाजिक काम करुन गाव तेथे शिवसेना शाखा स्थापन करून गावागावात शिवसेनेचे […]

Read More

गोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची नैतिक जबाबदारी:- छगन भुजबळ…

नद्यांच्या पुनर्जीवनासाठी सामूहिक आंदोलने उभारण्याची गरज;पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नामामि गोदा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नदी- राष्ट्रगीताचे प्रकाशन..!! कोपरगाव प्रतिनिधी:-(मुंबई, नाशिक):-गोदावरी नदी प्रदूषित झाल्याने नाशिकच्या जनतेची मान शरमेने खाली जाते. त्यामुळे गोदा साफ करण्याची सामूहिक जबाबदारी ही नाशिककरांची असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी […]

Read More

मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसा निमित्त कोपरगावात शाखांचे उद्घाटन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-२७ जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हजारो शिवसैनिक या दिवशी मातोश्रीवर शुभेच्छा देण्यासाठी येतात राज्यासह देशभरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील तमाम शिवसैनिकांना आवाहन केले आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज, फलक लावू नका,त्याऐवजी मी दिलेले “गाव तेथे शिवसेनेची शाखा” हा कार्यक्रम […]

Read More

थकित वीज बिले तीन टप्प्यात घ्यावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सर्वच दैनंदिन जीवन बदलले असून सर्वसामान्यांबरोबरच, मध्यमवर्ग, शेतकरी, उच्चवर्ग आदीं समोर आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत अशा परिस्थितीत थकित वीज बिलांचा भरणा करण्यासाठी तीन टप्प्यांची सवलत मिळावी अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री […]

Read More

रांजणगांव देशमुख पाणीपुरवठा योजना सुरु करण्यासाठी आ. आशुतोष काळे भक्कम पाच वर्ष ढुंकून न पाहणाऱ्यांनी खोटा कळवळा दाखवू नये:-सौ. सोनाली रोहमारे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगाव देशमुख, बहादरपूर, वेस, सोयगाव, अंजनापुर, मनेगाव, व धोंडेवाडी या सात गावांसाठी असलेली रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे महत्व माजी आमदार अशोकराव काळे यांना होते व आमदार आशुतोष काळे यांना देखील आहे. त्यामुळे हि योजना सुरु करण्यासाठी ते भक्कम असून ज्यांनी पाच वर्ष आमदारकी असतांना या योजनेकडे ढुंकूनही […]

Read More

सैनिक भवनला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- देशसेवेसाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज सर्वसामान्य माणूस आपल्या देशांमध्ये सुरक्षित असून कोपरगाव तालुक्यातील अनेक सुपुत्रांनी देशसेवेसाठी वाहून घेतलं असुन अनेक शूर जवानांना वीरमरण देखील आले आहे. या सैनिकांप्रती माझ्या मनात नेहमीच आदर भावना असून अनके दिवसांपासून सैनिक भवनसाठी असलेली जागेची मागणी पूर्ण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार […]

Read More