स्वामी समर्थ गुरुपिठ त्रंबकेश्वर माननीय चंद्रकांत दादा मोरे यांचे हीतगुज कार्यक्रमास मोठी उपस्थिती..!!
(पुणतांबे प्रतिनिधी किरणजी नाईक):- जिवनात संस्कार महत्वाचे असतात. यासाठी आध्यात्मीक विचारांची पकड घट्ट हवी. स्वामी समर्थ केंद्रातुन हे आध्यत्मीक विचार आत्मसाद करता येतात. स्वामींच्या विचाराचा प्रसार करन्यासाठी ग्रामअभियान राबवावे असे अवाहन स्वामी समर्थ गुरुपिठ प्रकल्प त्रंबकेश्वर चे गुरपुत्र, चंद्रकांत दादा मोरे. यांनी केले. स्वामी सेवेक-यांना मार्गदर्शन करन्यासाठी श्री मोरे येथे आले होते. जिल्हा परिषद शाळेच्या […]
Read More