कोपरगाव शहराबरोबरच शेतकर्याला पाणी मिळाव म्हणून माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करत संघर्ष केला:- साहेबराव रोहोम…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे पाच नंबर साठवण तळ्याबाबतचे वक्तव्य हास्यास्पद असून एकीकडे शेतक-यांना पाणी मिळावे म्हणून पत्रकार परिषदा घेवुन आरडाओरडा करायचा व दुसरीकडे शहराच्या पाच नंबर साठवण तळ्याबाबत कोल्हे गट संभ्रम निर्माण करीत आहे अशी वक्तव्ये करायची त्यांची ही भूमिका दुटप्पी आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष […]
Read More