लाभधारक शेतकऱ्यांवर होणारा दुहेरी अन्याय दूर करण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा आ. आशुतोष काळेंची विधानसभेत मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- दारणा-गंगापूर धरणावर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जायकवाडी धरण जोपर्यंत ६५ टक्के भरत नाही तोपर्यंत वरच्या दारणा-गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे गोदावरी कालव्यांना सातत्याने सिंचनाचे आवर्तन कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे पर्जन्यछायेखालील व कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. […]
Read More