हक्काच्या पाण्यासाठी कोपरगावात पुन्हा सुरु होत आहे शेतकऱ्यांचा लढा..!
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या कालव्यावांवर अवलंबून असलेल्या शेतीचे कमी झालेल्या पाण्यासाठी तसेच जलसिंचन विभागाच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात कोपरगाव तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा एकत्रित येऊन लढा उभा करीत आहे . याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी धनश्री महिला नागरी सह. पतसंस्थेच्या सभागृहामध्ये माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक तसेच […]
Read More