रूग्णांना त्रास जाणवू लागल्यास त्यांचेवर गावपातळीवर प्राथमिक उपचार झाले तर रूग्ण संख्या अटोक्यात येईल.त्याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करावेत:- श्री.विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-देशासह राज्यात मोठया प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णांची संख्या पहाता पुरेशा सोयीसुविधा नसल्याने रूग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे.विलगीकरण नसल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणा-यांमुळे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढत आहे. विलगीकरण कक्ष वाढविल्यास निष्चितच रूग्णसंख्येला आळा बसेल.याकरीता गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे,अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या […]
Read More