उत्तर काशी(गंगोत्री)चे पवित्र गंगाजल दक्षिण काशी गोदातीरी कोपरगावात दाखल..!

भारतीय टपाल विभाग मार्फत वितरणास शुभारंभ..! पहिले गंगा तीर्थ महादेव मंदिराना जलाभिषेक करिता वितरण..!कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर संत-महंत यासह या परिसरातील अध्यात्मिक महत्व आणि लवकरच सुरु होत असलेला पवित्र श्रावणमास यानिमित्ताने भारत सरकारचे टपाल विभागाकडे स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी गंगाजल करिता मागणी नोंदविली.त्यानुसार टपाल विभागाने गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्तर […]

Read More

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीला यश, ओबीसींची जातनिहाय जनगणना शासकीय यंत्रणेमार्फत होणार; पुणे येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत निर्णय..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-(पुणे):-ओबीसींची सामाजिक, आर्थिक, राजकीय व जातनिहाय जनगणना सरकारी यंत्रणेमार्फतच होऊन इंपेरिकल डाटा उपलब्ध केला जाईल असा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुणे येथील बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुरव्याला यश मिळाले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ए.व्ही.निरगुडे यांना भेटून […]

Read More

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव चा पद्ग्रहन सोहळा दिवाळीच्या थाटात संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी लायन्स क्लब व लिओ क्लब च्या पदाधिकाऱ्यांचे पद्ग्रहन करण्यात आले. यात लायन्स क्लब च्या अध्यक्ष पदी राम थोरे,सचिव पदी अक्षय गिरमे व खजिनदार पदी सुमित भट्टड तर लिओ अध्यक्ष पदी आदित्य गुजराथी,सचिव पदी पृथ्वी शिंदे,आणि खजिनदार पदी ध्रुव कुदळे यांना पद प्रदान करण्यात आले.या पद्ग्रहन समारंभाला ‘रामराज्य’हे शीर्षक […]

Read More

शांत संयमी प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. दत्तात्रय मुळे यांचे क्लिनिक सदैव मदतीला तत्पर असते:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी :- डॉक्टर म्हणजे कोणी देवदूत नाही किंवा अंतर्मनातील ओळखणारे नाही परंतु वेळप्रसंगी देवापेक्षा कमी नाहीत हे नक्की डॉक्टर लोक अनुभव अभ्यास अनुमान अंदाज प्रगततंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत करून योग्य पद्धतीने कोणत्याही आजाराचे निदान उपचार करून रूग्ण ठिक करण्यासाठी प्रयत्न करीत असतात पण त्या साठी रूग्णांची मानसिकता मनाची आणि शरीराची भक्कम असावी लागते अशा वेळी […]

Read More

महाराष्ट्रातील नावाजलेले साबळे वाघिरे यांची कोपरगावला भेट..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील नावाजलेले साबळे वाघिरेब्रँड कंपनीची नंबर 1ची साबळे बिडीकंपनीचे MD उद्योजक मा.श्री.राहुलशेठ साबळे यांचीकोपरगाव भेटीदरम्यान S Aफाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री. सागरभाऊ आहेररॅपिड रिस्क मेडिको कंपनीचे MDश्री.अमोलभाऊ साबळे पुणे उद्योजक श्री. राहुलशेठ जगतापश्री.बबनराव गिरमे श्री.सचिनशेठ दाभाडे. आणि उपस्थित मित्र मंडळी संत रविदास नगर कोपरगाव

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ ऑगस्ट २०२१ आज २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६२७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-धारणगाव रोड को१, लक्ष्मीनगर को.१, जेऊरपाटोदा को.१, कोळगाव को.२, संवत्सर को.१, पोहेगाव को.१, कोपरगाव […]

Read More

विकासाची गती थांबणार नाही:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर झालेल्या विकास कामांना मागील दोन वर्षापासून तालुक्याच्या विकासासाठी मिळत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून विकासाने वेग घेतला असून विकासाची गती थांबणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात केले. पुढे बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेने साडेचार वर्षापूर्वी […]

Read More

संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे युनायटेड स्कूल्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आयोजीत स्पर्धेत यश:-सौ.मनाली कोल्हे….

संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी पटवुन दिले ‘जलसंधारण आणि पाण्याच्या शाश्वत वापरा’ चे महत्व..!!कोपरगांव प्रतिनिधी:- युनायटेड स्कूल्स आर्गनायझेशन ऑफ इंडिया (युएसओ), नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने युनेस्कोच्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवर आयोजीत केलेल्या ‘एचटूओ वाटरवाईज प्रोग्राम फाॅर चिल्ड्रन ऑफ इंडिया’ या जलसंधारण आणि पाण्याचा शाश्वत वापर या संकल्पनेशी निगडीत स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन नेत्र दिपक […]

Read More

अण्णा भाऊ साठे यांचे जग बदलाचे स्वप्न साकार व्हावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन “जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव” हे जग बदलाचे स्वप्न पाहिले होते त्यांचे आधुरे स्वप्न साकार व्हावे म्हणून समाज बांधवांनी प्रयत्न करावे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेसाहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या […]

Read More

दि.१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सचिव मा.सौ.स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांचे संपर्क कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले..!

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.-१ ऑगस्ट २०२१ वार-रविवार रोजी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या सचिव मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे सो. यांचे संपर्क कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच टिळकनगर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करुन क्रांतीगुरू सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र या संघटनेच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष श्री दत्ताजी काले, […]

Read More