“जगात तुच्छ असं काहीच नाही, फक्त त्यासाठी नजर हवी”:- ज्येष्ठ गजलकार श्री. प्रदीप निफाडकर…
कै सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा फिरता स्मृती करंडक अहमदनगरच्या उशीर महेश व डमाळे अनिकेत यांनी पटकावला…….कोपरगाव प्रतिनिधी:- “जगात तुच्छ असं काहीच नाही. शूद्र वाटणाऱ्या बाबींतूनही सोनं निर्माण होऊ शकतं. हा कृतीसंदेश देण्याचे काम शिक्षकाचे आहे. शिक्षण व्यवस्थेची आज दुरावस्था होऊन ती धोक्यात आली आहे.मात्र शिक्षक, पालक व विद्यार्थी या महत्त्वाच्या […]
Read More