पावसाळ्यापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे नगरपालिकेने डांबरा ने बुजवायला पाहिजे होते:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिकेने , नागरिकांनी न सांगता व मागणी न करता कोपरगाव शहरातील ज्या रस्त्यांची कामे झाली नाहीत, अशा डांबरी रस्त्यांवरील पडलेले खड्डे हे डांबराने स्वतः हुन बुजवायला पाहिजे होते व नागरिकांची या होणाऱ्या त्रासातून सुटका करायला पाहिजे होती.मागणी केल्याशिवाय स्वतःहून काहीच काम करायचे नाही , असे तर नगरपालिकेने ठरवले नाही ना ?सर्वात जास्त रहदारीचा…….१) पीपल्स […]
Read More