कोपरगाव नगरपरिषदेतर्फे मोठ्या उत्साहात माजी सैनिकांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या मा.माधवरावजी कचेश्वर आढाव माध्यमिक तांत्रिक विद्यालय( शाळा क्र. ६) येथे मोठ्या उत्साहात माजी सैनिकांच्या हस्ते व मुख्याधिकारी शांताराम गोसावी व माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” म्हणजेच “माझी माती माझा देश” हे अभियान […]

Read More

के. जे. सोमय्या महाविद्यालयात लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन….

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, […]

Read More

गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांना ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- जलसंपदा विभागाकडून गोदावरी डावा व उजवा कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत नमुना नंबर ७ मागणी अर्ज मागविण्यात आलेले आहेत; परंतु शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना २५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या वतीने कामगारांना विनामूल्य तिरंगा झेंड्याचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक घरात साजरा व्हावा या दृष्टीने हर घर तिरंगा अभियान राबवले त्यास युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी साथ देऊन प्रत्येक कामगारांना तिरंगा झेंड्याचे वाटप केले आहे.संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात तिरंगा अभियानाबाबत जनजागृती […]

Read More

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या हस्तेकोपरगाव शहरात ५.२० कोटीच्या कामाचे भूमिपूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी आ. आशुतोष काळे यांनी मिळविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रलंबित असलेले महत्वाचे प्रश्न सुटले असून मंगळवार (दि.१५) रोजी देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ५.२० कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला विधानसभा […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेतर्फे घरोघरी जाऊन तिरंगा झेंडा विक्री करण्याचा अभिनव संकल्प…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक १२ ऑगस्ट २०२३ पासून कोपरगाव नगरपरिषदेतर्फे शहरातील तीन भागात स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. शहरातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारक चौक, चर्चसमोर आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ राष्ट्रध्वज विक्री स्टॉल सुरु करण्यात आलेले आहेत. तसेच यावर्षी नगरपरिषदेने घरोघरी जाऊन तिरंगा झेंडे विक्री करण्याचा अभिनव संकल्प हाती घेतलेला आहे. त्यानुसार नगरपरिषदेच्या विविध भागात पथके करून प्रत्येकाच्या […]

Read More

शहीद जवानांच्या स्मरणार्थ आयोजित गौरव रॅलीत सहभागी होऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी केला वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतमातेचे रक्षण करताना कोपरगाव तालुक्यातील पाच शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहीद जवानांचे स्मरण, गौरव व अभिवादन करण्यासाठी ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा विविध घोषणा देत, हातात तिरंगा ध्वज घेऊन चैतन्यमय वातावरणात आज रविवारी कोपरगाव शहरातून भव्य गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या […]

Read More

खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आत्तापासूनच पाठपुरावा सुरु करणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघ पर्जन्यछायेखाली येत असून आपल्याकडे दरवर्षी पडणारा पाऊस हा जेमतेमच असतो. परंतु यावर्षी पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या मार्गावर असतांना अजूनही मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही तर खरिप पिकांचे किती नुकसान होईल याची कल्पना न […]

Read More

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात के. बी. साहेबांचे कार्य प्रेरणादायी…

कोपरगाव प्रतिनिधी:-“महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील के. बी. रोहमारे हे या जिल्ह्याचे वैभव होते. त्यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज खेड्यापाड्यातील व झोपडीतील माणूसही शिक्षण घेतो आहे. के. बी. रोहमारेंसारख्या लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाज सुधारणा हे ध्येय बाळगले होते. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांची स्थापना झाली व शिक्षणाबरोबरच कल्याणकारी राजकारण करणारे नेते निर्माण झाले. “ असे प्रतिपादन माजी केंद्रीय […]

Read More

आर जे एस महाविद्यालयात फार्मसीच्या निकालात मुलींची बाजी, फार्मसीचा चतुर्थ वर्षाचा निकाल ८५% ,३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी शैक्षणिक संकुलातील बी. फार्मसीचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला.असून फार्मसी पहिल्या पदवीधर बी. फार्मसीचा चतुर्थ वर्षाचा निकाल ८५% लागला.प्रथम क्रमांक दिशा दुबे ८६.०९% (CGPA – ९.११), द्वितीय क्रमांक सई लाड ८५.५२% (CGPA-९.०५) तृतीय क्रमांक प्रतिभा वहाडणे ८४.२०% ( CGPA – ७.९१) यांनी पटकावला.यावेळी फार्मसीच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत आवश्यक […]

Read More