संजीवनीच्या पाच विध्यार्थ्यांची रशियात संशोधन इंटर्नशिप पुर्ण ; संजीवनी व उरल फेडरल युनिव्हर्सिटी यांचेतील सामंजस्य कराराचे फलित…

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व उरल फेडरल युविव्हर्सिटी (उर्फु),रशिया यांच्यातील परस्पर सामंजस्य करारानुसार संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच विध्यार्थ्यांनी विध्यार्थी देवाणघेवाण उपक्रमांतर्गत यंत्र अभियांत्रिकी, रोबोटिक्स व व्यवसायातील नवकल्पनांवर आयटी क्षेत्राशी निगडीत तीन आठवड्याांची लघु संशोधन इंटर्नशिप (आंतरवासिता) उर्फु, रशिया येथे यशस्वी पुर्ण केली, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.याबध्दल संजीवनी […]

Read More

भारनियमन रद्द करा; गोदावरी कालव्यांद्वारे सिंचनासाठी त्वरित पाणी सोडा -स्नेहलताताई कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भारनियमन सुरू असल्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे हे भारनियमन ताबडतोब रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र […]

Read More

‘मेरी माटी, मेरा देश’ – ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा:- स्नेहलताताई कोल्हे…

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा…कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. ९ ऑगस्टला क्रांतीदिनापासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत ३० ऑगस्टपर्यंत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानात […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेचा QR कोड चा शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:- अहमदनगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात शाखा विस्तार असलेली कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेने बुधवार दि.०९.०८.२०२३ रोजी QR कोड चा शुभारंभ बँकेचे चेअरमन कैलासचंद भागचंद ठोळे यांचे शुभहस्ते करण्यात आला.बँकेचे विद्यमान चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी सांगीतले की, बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने डिजीटल बँकींग युगाची सुरूवात करून मोबाईल बँकींग सुविधा, […]

Read More

संस्कृती पापड उद्योजक श्री. विशाल राऊत व सौं. कावेरी राऊत यांना आदर्श उद्योजक पुरस्कार प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:- येथील रहिवाशी व पापड उद्योग व्यवसायात यशस्वी वाटचाल करून नावलौकिक मिळविलेल्या संस्कृती पापड उद्योजक श्री विशाल राऊत व सौं कावेरी राऊत यांना भारत सरकारचा आदर्श उद्योजक व उद्योजिका पुरस्कार नुकताच महाराष्ट्र सदन, दिल्ली या ठिकाणी प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या राज्यमंत्री भारतीताई पवार, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आहेर […]

Read More

आपातकालीन सेवांना अधिक बळकट करण्याची गरज:- उत्कर्षा रूपवते…

कोपरगाव प्रतिनिधी:- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची ‘सुमोटो’ दखला घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयामध्ये बैठक घेत, झालेल्या कार्यवाहीबद्दलचा आढावा घेतला. याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकावर निलंबनाची कार्यवाही करत सदोष मनुष्यबळ गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. […]

Read More

विद्यार्थ्यांच्या एस.टी. बसप्रवासाच्या अडचणींची विवेकभैय्या कोल्हे यांनी घेतली दखल, ग्रामीण भागात नियमित व वेळेवर बस सोडण्याबाबत आगार व्यवस्थापकांना दिल्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज एस. टी. बसने कोपरगाव शहरात येतात. पुरेशा प्रमाणात एस. टी. बससेवा उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी याची दखल घेऊन कोपरगाव आगारामार्फत नियमित व […]

Read More

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी माती माझा देश हे आवाहन तमाम भारतवासीयांसाठी अलीकडेच केले होते, त्याला सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अभ्यासू युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, तत्कालीन प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसाद देत सर्व कामगारांनी तशी पंचप्रण शपथ नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी घेतली […]

Read More

गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात तातडीने पाणी सोडावे:- गंगाधर चौधरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वाटारल्याने शेतक-यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही नाशिक इगतपुरी घोटी भागात पावसाचे पर्जन्यमान ब-यापैकी आहे त्यामुळे दारणा गंगापुर धरणे ८० टक्क्याच्यावर भरली आहेत गोदावरी कालव्यांना नागरिकांना तसेच जनावरांचे पिण्यांसाठी पाणी सोडावे अशी मागणी येथील स्थानीक माजी लोकप्रतिनिधी सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेली आहे, गोदावरी उजव्या […]

Read More

खरिप पिकांना सिंचनासाठी पाणी द्या आ. आशुतोष काळेंची पाटबंधारे विभागाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- अवर्षणग्रस्त कोपरगाव मतदार संघात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली असून गोदावरी कालव्यांना सुरु असलेल्या बिगर सिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना तातडीने सिंचनासाठी पाणी द्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. यावेळी मतदार संघातील […]

Read More