आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून आज (सोमवार) पासून सिंचनासाठी गोदावरी कालव्यांना आवर्तन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला लवकरात लवकर सिंचनासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार आज (सोमवार) पासून गोदावरी उजव्या, डाव्या व […]
Read More