नवराष्ट्र नवभारत टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारकालांश राजगिरा, लाडू ,चिक्की यांना जाहीर….

कोपरगाव प्रतिनिधी:-नवराष्ट्र नवभारत टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार जाहीर होतातयावर्षीचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार कालांश राजगिरा लाडू चिक्की. यांना मिळाला या पुरस्काराचे खरे मानकरी कालांश राजगिरा लाडू उद्योग मधील महिला कर्मचारी वर्ग पुरुष वर्ग युवा वर्ग तसेच कालांश उद्योग वर प्रेम करणारे सर्व ग्राहक व्यापारी वर्ग होलसेलर डिस्ट्रीब्यूटर कंपनीला कच्चा माल पुरवणारे, सर्व […]

Read More

नवराष्ट्र नवभारत टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कारकालांश राजगिरा, लाडू ,चिक्की यांना जाहीर….

कोपरगाव प्रतिनिधी:-नवराष्ट्र नवभारत टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार जाहीर होतातयावर्षीचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार कालांश राजगिरा लाडू चिक्की. यांना मिळाला या पुरस्काराचे खरे मानकरी कालांश राजगिरा लाडू उद्योग मधील महिला कर्मचारी वर्ग पुरुष वर्ग युवा वर्ग तसेच कालांश उद्योग वर प्रेम करणारे सर्व ग्राहक व्यापारी वर्ग होलसेलर डिस्ट्रीब्यूटर कंपनीला कच्चा माल पुरवणारे, सर्व […]

Read More

अपयश हीच यशाची पहिली पायरी:- सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विजेत्या संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. कठोर मेहनत घेतल्यामुळे ते विजेते ठरले. या स्पर्धेत ज्यांना अपयश आले त्यांनी पुढील स्पर्धेची चांगली तयारी करावी. अपयश आल्यामुळे खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी केल्यास यश नक्कीच मिळेल. अपयश हीच यशाची पहिली पायरी असल्याचे प्रतिपादन पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी […]

Read More

76000 वरील रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत वाचविणारा अवलिया डॉ. दत्तात्रय शामराव मुळें:- ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका विविध क्षेत्रातील समाजसेवकांची खाण आहे हा परिसर संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती असून हा परिसर दुष्काळी असला तरी विविध धार्मिक तिर्थक्षेत्र, औद्योगिक करणाने वेढला आहे. प्रभु रामचंद्रांच्या कर्मभूमीत मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शैक्षणिक कसोट्यातून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या डॉ.दत्तात्रय शामराव मुळें (MD . and ECHO cardiografy ) यांनी आपले उज्ज्वल भविष्यासाठी […]

Read More

पालखेड डाव्या कालव्यातुन कोपरगांवच्या पुर्व भागातील बंधारे भरण्यास सुरूवात, विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश…

विवेकभैय्या कोल्हे यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत कोळगंगा गेट खुले करत कालव्यात पाणी सोडले… कोपरगांव प्रतिनिधी:-चालु पावसाळी हंगामात पालखेड धरण शंभर टक्के भरलेले असतांनाही त्याच्या नियोजनांत जलसंपदा खात्याकडुन सातत्यांने त्रुटी राहात असल्यांने जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी शुक्रवारी थेट येवला येथील उपविभागीय कार्यालयात नागरिक, लाभार्थी शेतक-यांसह धडक देत कोपरगांव तालुक्याच्या पुर्व भागातील उपेक्षीतांच्या प्रश्नांना वाचा […]

Read More

दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी सदैव तत्पर:- आ. आशुतोष काळे…

१७१ दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होवून त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे. यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव […]

Read More

यशाबरोबरच अपयशसुध्दा खिलाडूवृत्तीने स्विकारा:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनीधी(राहुरी विद्यापीठ):-क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये जीवनात उपयोगी पडतील असे गुण विकसीत होतात. क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे संघभावना जागृत होते, अंगमेहनत झाल्याने शरीर सृदृढ होते, नेतृत्वगुण वाढीस लागतात, नियोजनाची कला वृधींगत होते, चारित्र्यसंपन्नता वाढीला लागते. याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात होवून व्यक्तीमत्वाचा विकास होतो. खेळाच्या स्पर्धेत सर्वांनाच यश मिळतेच असे नाही. तुम्हाला अपशय सुध्दा तितक्याच खिलाडूवृत्तीने स्विकारता […]

Read More

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ संपन्न..

आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा:-राज्यपाल…कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- जीवनात अनेक समस्यांना सामोरे जातांना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Read More

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी […]

Read More

कोपरगाव शहरात गुंडांना थारा देऊ नका आ.आशुतोष काळेंच्या पोलीस प्रशासनाला कडक शब्दात सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-गुरुवार दिनांक १९ रोजी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरा जवळ भरदिवसा अज्ञात गुंडांनी गोळीबार करून एका व्यक्तीला जखमी केले आहे.जखमी तरुणाला उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून पोलीस प्रशासनाने यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेऊन गुंडांना थारा देऊ नये अशा […]

Read More