राहुरी कृषि विद्यापीठातर्फे रब्बी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी 2023- 24 हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांचा मूलभूत व प्रमाणित/ सत्यप्रत बिज्योत्पादन कार्यक्रम राबविलेला आहे. रब्बी 2024 -25 हंगामासाठी वरील पिकांचे बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र या ठिकाणी […]

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील यांची स्वावलंबनाची शिकवण काळाची गरज:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केबीपी विद्यालयाच्या परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर रॅलीची सांगता केबीपी विद्यालयात झाली.कमवा आणि शिका या माध्यमातून सुरू झालेली शिक्षणातून स्वावलंबन ही काळाची गरज आहे असे मत विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त […]

Read More

कर्मवीरांच्या विचारांवर चालणाऱ्या परिवाराची सून असल्याचा आभिमान वाटतो:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाजातील गोर-गरीब कष्टकरी समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होवून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा गरिबांच्या झोपडीत घेवून जाणाऱ्या पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांवर ज्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीची वाटचाल सुरु आहे. त्या काळे परिवाराची सून असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका […]

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. रयतच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक व सामाजिक क्रांती झाली. त्यामुळे शिक्षण, उद्योग, आणि आर्थिक क्षेत्रात आज महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड होते […]

Read More

चोख व्यवहारामुळे गोदावरी खोरे केन व गौतम केनला ऊस तोडणी कामगारांची प्रथम पसंती:- आ. आशुतोष काळे…

गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सभा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कमी असून त्यासाठी ट्रक्स धारकांनी स्वत:च्या ऊस तोडणी कामगार टोळ्या तयार करणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ट्रक धारक, ट्रॅक्टर धारक स्थानिक ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या तयार करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात. त्याच धर्तीवर ट्रक धारकांनी ऊस तोडणी […]

Read More

डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी बीडचे पत्रकार अनिल वाघमारे यांची नियुक्ती कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर…

कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य अध्यक्षपदी “डोंगरचा राजा” चे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे ही घोषणा केली.. डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पत्रकारांची ‘डिजिटल मिडिया परिषद’ या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू […]

Read More

काळा इतिहास पुसला जाणार, रविवार पासून कोपरगावकरांना होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा:- सतीश कृष्णानी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून ५ नं. साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून ५ नं. साठवण तलावात आवश्यक पाणी साठा झाला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठरल्याप्रमाणे रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे कोपरगावच्या नावावर असलेला काल इतिहास देखील पुसला जाणार असल्याचे […]

Read More

शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी सुरेश आसने…

कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने मोठी उभारी घेतली असून दररोज नवनवीन पक्ष प्रवेश होऊन पदाधिकाऱ्यांच्या पक्ष संघटनेत नियुक्ती केली असून नुकतीच कोपरगाव तालुका […]

Read More

कृषि अभियांत्रिकी विषयातील विविध संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे:- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांनी यासाठी अधिक जागृत राहून अभियांत्रिकीच्या विषयांबरोबरच विविध संधीचा फायदा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“उत्तर प्रदेश हिंदी संस्थान, लखनऊ हिंदी आणि एकूणच सर्व भारतीय भाषांच्या उत्थानासाठी कार्य करणारी एक समर्पित संस्था आहे. साहित्यिक विरासत टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य आणि जबाबदारी अनेक वर्षांपासून आमची संस्था निभावते आहे. आज त्या संस्थेच्या सहकार्याने सोमय्या महाविद्यालयामध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि हिंदी कथा साहित्य’ विषयावर जो राष्ट्रीय परिसंवाद संपन्न होतो आहे, तो निश्चितच या […]

Read More