देशाला प्रत्येक क्षणी रतन टाटा यांची उणीव जाणवेल असे योगदान:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या तीन दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचे निधन झाल्याने उद्योग विश्वाची मोठी हानी झाली आहे.कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती.भारतीय उद्योगजगाला,भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं.त्यांच्या निधनानंतर सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्यातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात […]

Read More

विरोधक छोट्या मनाचे, त्यांना विकास दाखवून द्या:- आ. आशुतोष काळे…

उर्वरित कार्यकारिणीही लवकरच जाहीर करणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाच वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी आलेल्या तीन हजार कोटी निधीतून मतदार संघात झालेली विकासकामे त्यामुळे नागरिकांच्या दूर झालेल्या अडचणी हे सर्व मतदार संघातील जनता अनुभवत आहे. मात्र आपले विरोधक छोट्या मनाचे असल्यामुळे त्यांना झालेला विकास दिसत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे राष्ट्रावादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी चोखपणे […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण होऊ न देणाऱ्यांचा मातंग समाज बांधवांनी काळ्याफिती बांधून केला निषेध, अनावरण सोहळा हाणून पाडणाऱ्यांना मातंग समाज त्यांची जागा दाखवून देईल…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या सोहळ्याची मातंग समाज अनेक वर्षापासून प्रतीक्षा करीत होता तो सोहळा अर्थात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा शासकीय अनावरण सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून संपन्न होणार होता. परंतु मातंग समाजाचा राजकीय उपयोग करून घेणाऱ्या कोल्हे कुटुंबाने व त्यांना सामील असलेल्या मातंग समाज द्रोह्यांनी हा अनावरण सोहळा होवू दिला नाही. त्या […]

Read More

प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांच्या रूपानेविश्वाने सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न गमावले:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- औद्योगिक क्षेत्रात अजोड योगदान देणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या जीवनात उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा यांचा समतोल साधतांना समाजापुढे आदर्श उभा केला होता.उद्योग व्यवसायाबरोबरच देशाच्या आर्थिक विकासात व समाजाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरण्यासारखे नसून त्यांच्या रूपाने सपूर्ण विश्वाने सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न गमावले आहे अशा शब्दात […]

Read More

प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा यांच्या रूपानेविश्वाने सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न गमावले:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- औद्योगिक क्षेत्रात अजोड योगदान देणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या जीवनात उद्योगक्षेत्र आणि समाजसेवा यांचा समतोल साधतांना समाजापुढे आदर्श उभा केला होता.उद्योग व्यवसायाबरोबरच देशाच्या आर्थिक विकासात व समाजाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरण्यासारखे नसून त्यांच्या रूपाने सपूर्ण विश्वाने सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न गमावले आहे अशा शब्दात […]

Read More

सोमैया विद्यामंदिर साकरवाडीची देवयानी गागरे हिचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश….

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक 8,9 ऑक्टोबर 2024 रोजी कोल्हापूर येथे भारतीय डाक विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र सर्कल स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत देवयानी गागरे या खेळाडूने अजिंक्यपद पटकाविले आहे बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.देवयानी सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीची बॅडमिंटनपटू आहे 2012 साली तिच्या संघाने संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला होता.देवयानीला क्रीडाशिक्षक संजय अमोलिक यांचे मार्गदर्शन […]

Read More

कोपरगाव नाभिक समाजाच्यावतीने जीवा महाले यांची जयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नाभिक समाज च्या वतीने जीवा महाले जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी किरण भाऊ बिडवे, सोमनाथ व्यवहारे , मुकुंद जाधव, सूर्यकांत बिडवे, सचिन वैद्य , गोरख वैद्य , शेखर निकम , सुरेश कदम, भाऊसाहेब बगळे, संजय सोनवणे, कचेश्वर कदम तालुकाध्यक्ष दिलीपराव जाधव मनोज जी बिडवे…

Read More

पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रावर मुलभूत बियाणे विक्री व बेणे वाटपाचा शुभारंभ….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पाडेगांव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रामध्ये मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.चे चेअरमन श्री. पुरूषोत्तम जगताप, को 86032 या वाणाचे जनक व माजी ऊस पैदासकार डॉ. आर. वाय. जाधव आणि […]

Read More

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन…

शिर्डी परिसरातील धार्मिक पर्यटन, आर्थिक विकासाला चालना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. शिर्डी विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीमुळे शिर्डी व परिसरातील धार्मिक पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी […]

Read More

सेंटर ऑफ एक्सलन्स – देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मा. ना. श्री. अजित पवार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न…

देशी गो संवर्धनासाठी परंपरेला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे:- उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारत हा पशुपालकांचा देश आहे व मी स्वतः देखील एक शेतकरी असून शेतीमध्ये तसेच डेअरी व पोल्ट्री सारख्या शेतीपूरक उद्योगांमध्ये काम केले आहे. दुग्ध व्यवसायाची सुरुवात करताना सुरुवातीच्या काळात देशी गाईंच्या ऐवजी संकरित गाई आणल्या होत्या. तथापि, गोपालन करताना असे निदर्शनास आले […]

Read More