कोपरगावचा पाणीप्रश्न आ. आशुतोष काळेच सोडविणार पाणी प्रश्नावर राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला राजकीय अस्तित्व संपण्याची भिती:- सुनील गंगुले…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना ५ नंबर साठवण तलावाचे महत्व मात्र समजले आहे. ५ नं. साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आ.आशुतोष काळे यांनी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व […]
Read More