आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावे म्हणून प्रयत्न व्हावेत:- अँड.नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात व तालुक्यात करोना साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून आजी माजी आमदार महोदयांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माणसं जगावेत म्हणून पाऊल उचलावे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील वर्षीच्या तुलनेत सद्या करोना साथीच्या आजाराने रौद्र रूप धारण […]
Read More