स्वस्त धान्य मिळत नसल्याने नवीन रेशनकार्ड धारकांवर उपासमारीची वेळ:- आप्पासाहेब ढुस….

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा व लगतच्या बत्तीस गावांसह संपुर्ण राहुरी तालुक्यात नवीन रेशन कार्ड धारक नागरिक प्राधान्य कुटुंब योजनेत नसल्याने रेशन दुकानातील मोफत व स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने तातडीची उपाययोजना करणे कामी आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे, आमदार लहुजी कानडे, जिल्हाधिकारी डॉ […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ एप्रिल रोजी १९६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर डिस्चार्ज दिलेले १३६ आहे तसेच आज मयत झालेले ६ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ एप्रिल २०२१ आज १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १०७ रुग्ण आढळले.मागील ३ दिवसीय नगर येथील अहवाल आहेत त्यामुळे नगर येथील १०७ जण आहेत.तसेच खाजगी लॅब मधील ७५ रुग्णांचे अहवाल शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव […]

Read More

बंडोपंत चिंचपुरे यांचे निधन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील रहिवासी ईंद्रराज उर्फ बंडोपंत पोपटराव चिंचपुरे (वय ६५) यांचे निधन झाले आहे.शेती व्यवसाय,पिठ गिरणीचे संचालक होते.त्यांनी सन २०१३ या वर्षात गोदावरी स्वच्छता अभियानात अहोरात्र निस्वार्थ योगदान दिले आहे.वृक्षारोपण आणि संवर्धन हा त्यांचा आवडीचा विषय होता. गरिबी आणि कष्टाची जाण असल्याने जनसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जात असे.सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२७ एप्रिल रोजी १९६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर डिस्चार्ज दिलेले १३६ आहे तसेच आज मयत झालेले ६ आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२७ एप्रिल २०२१ आज १३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १०७ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ७५ रुग्णांचे अहवाल शहरी व ग्रामीण पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव – १सुभाषनगर – १खडकी – ४टिळकनगर – ४निवारा – ४बैलबाजार रोड – […]

Read More

रुसवे – फुगवे, मान – अपमान या गोष्टी विसरून व माणूस म्हणून एकमेकाला सहकार्य करणे गरजेचे आहे:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-सध्या देशासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आपल्या परिसरातील तसेच नातेसंबंधातील अनेक जण कोरोनाने बाधित झाल्याचे तसेच मृत्यु झाल्याचे आपण बघत / ऐकत आहोत. तसेच अनेक जणांना वैद्यकीय सुविधा अपूर्ण पडत असल्याचाही घटना समोर येत आहेत.ह्या कठीण प्रसंगात आपण सर्वांनी सर्व रुसवे – फुगवे, मान – अपमान या गोष्टी विसरून व माणूस म्हणून […]

Read More

1 मे रोजी एस.एम.देशमुख यांचे आत्मक्लेष आंदोलन…

कोपरगाव प्रतिनीधी:-अर्ज , विनंत्या केल्या, आंदोलनं झाली , हजारो इमेल पाठवून प़श्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.. मात्र पत्रकारांच्याप्रती सरकार उदासिन असल्याचे वारंवार दिसून आलं.. पत्रकारांकडे सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने आणि पत्रकारांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने पत्रकारांचे कोरोनानं मृत्यू होत आहेत.. हा आकडा 113 झाला आहे.. क्षणाक्षणाला तो वाढतोय.. जवळचे मित्र एकापाठोपाठ सोडून […]

Read More

रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील:- अॅड.रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोनाच्या संकटाने उग्र रूप धारण केले आहे . मे महिन्यामध्ये हि केवळ लाट न राहता ‘ सुनामी ‘ होईल अशी टिपन्नी दिल्लीच्या आय.आय.टी ने केलेली आहे . मे महिन्यातील ५ मे ते २५ मे हा कालावधी अतिशय धोकेदायक असणार आहे अशी भिती या संस्थेने व्यक्त केलेली आहे . अनेक सेवा भावी संस्था कोविड रूग्ण […]

Read More

समाजावर आलेल्या संकटाच्या वेळी संजीवनी परिवार नेहमीच अग्रभागी राहिला आहे:- माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही विस्कळीत झालेली आहे. कोपरगाव तालुक्यातील या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, इंजेक्शन तसेच बेड उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत असून अपु-या सुविधांअभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. ही सर्व परिस्थिती डोळयासमोर ठेवुन संजीवनीने पुढाकार […]

Read More

समाजावर आलेल्या संकटाच्या वेळी संजीवनी परिवार नेहमीच अग्रभागी राहिला आहे:- माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनीधी:-कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे जगासह, देश ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही विस्कळीत झालेली आहे. कोपरगाव तालुक्यातही या दुसर-या लाटेत रूग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन, इंजेक्शन तसेच बेड उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत असून अपु-या सुविधेअभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. ही सर्व परिस्थिती डोळयासमोर ठेवुन संजीवनीने पुढाकार […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयास केंद्र शासनाचा एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय पुरस्कार जाहीर..!

कोपरगाव प्रतिनिधी:-भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रॅकिंगचे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एकमेव विजेते ठरले आहे. महाविद्यालय […]

Read More