मनसे तालुका अध्यक्ष अनिलजी गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना यांच्यावतीने को.ता दिव्यांगाना अंत्योदय अन्न सुरक्षा, दिव्यांग लाभार्थी रेशनकार्ड वाटप, रेल्वे पासचे वाटप करण्यात आले..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- ‌ रविवार दिनांक,०९/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री अनिल भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा व दिव्यांग लाभार्थी रेशन कार्ड वाटप तसेच रेल्वे पास चे वाटप करण्यात आले हिंदू जननायक सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र नवनिर्माण […]

Read More

वाचन चळवळ समृद्ध होणे गरजेचे:- पदमकांतजी कुदळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- आज काही विद्यार्थी ग्रंथ वाचत नाहीत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे भ्रमणध्वनी वापरतांना ग्रंथ वाचने गरजेचे आहे शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य नवोदितांना प्रेरणा देण्यासाठी उपक्रम राबविते आहे ग्रंथ प्रकाशित करून वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेचे सल्लागार […]

Read More

राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानाचा शुभारंभ; राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे धेय्य धोरणे जनतेपर्यंत पोचविणार:- बाळासाहेब कर्डक…

नाशिक,दि.१२ जानेवारी :- राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानाच शुभारंभ करण्यात आला असून या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब व पक्षाचे धेय्य धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कर्डक यांनी केले आहे. पंचवटी येथे विभागीय अध्यक्ष शंकर मोकळ यांच्या […]

Read More

आदर्श व प्रेरणा यशाचा राजमार्ग:- एन. बी. धुमाळ…

कोपरगाव प्रतिनिधी:- सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो पण प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात थोरामोठ्या व्यक्तींचे विचार आपण घ्यायचे असतात. आपले आदर्श निवडले पाहिजे .त्यांचे चांगले गुण आत्मसात करून युवकांनी स्वयंप्रेरित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लाईफ लाईन उद्योगसमूहाचे अध्यक्षएन. बी. धुमाळ यांनी केले ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आयोजित स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३१ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४५६६५ झाल्या असुन १५२४३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९०२ आहे तर उपचार सुरू असलेले ११२ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ जानेवारी २०२२ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जागतिक युवा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती जागतिक युवा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री.गो.विदयालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशनचे सचिव दिलीप अजमेरे यांचे हस्ते करण्यात आले.विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.आर.बी.गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमाला विदयालयाचे […]

Read More

समता पतसंस्था आणि कालांशच्यावतीने भव्य ऑनलाईन रांगोळी स्पर्धा:- सौ. सुहासिनी कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना आणि उपक्रम बालवयापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोहचत असून या योजना,उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाचे हित जोपासत आहे.यामुळे समताचे सभासदांशी असणारे नाते अधिक दृढ होऊन विश्वास जतन होत असतो.यांसारख्या विविध उपक्रमांपैकी एक घर , एक रांगोळी या उपक्रमांतर्गत १३ जानेवारी ते १६ जानेवारी २०२१ या कालावधीत […]

Read More

दिलेल्या मुदतीत गुणवत्तापूर्ण कामे न करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सुरु असलेली विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करावी. ज्या ठेकेदारांकडून विकासकामे गुणवत्तापूर्ण व दिलेल्या मुदतीच्या होणार नाही अशा ठेकेदारांची गय केली जाणार नाही अशी तंबी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील विकासकामांच्या आढावा बैठकीत ठेकेदारांना दिली. कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा […]

Read More

मातृत्वाचा आदर्श राजमाता जिजाऊ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांवर संस्कारमुल्य रुजवून युग प्रवर्तक निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ आदर्श प्रशासक व प्रखर परिवर्तनवादी आणि रंजल्या गांजल्याच्या पालनकर्त्या होत्या. त्यांचे विचार दुरदृष्ठीचे, क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी होते. त्यांच्या विचारात अन्यायाप्रति चीड आणि युगप्रवर्तनाचं सामर्थ्य दडलेलं होतं. बुद्धीवादी कर्तबगार असणाऱ्या आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श माता, प्रेरणादायी आजी अशा विविध […]

Read More

रस्त्यांबरोबरच तीर्थक्षेत्रांचा विकास देखील रडारवर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रस्ते विकासाचा आरसा असतात तर आपली देवस्थाने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असल्याचे दर्शन घडवितात.मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाबरोबरच तीर्थक्षेत्रांचा देखील विकास करण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.त्यामुळे रस्त्यांबरोबरच तीर्थक्षेत्रांचा विकास देखील […]

Read More