डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे:- अँड.नितीन पोळ…
कोपरगाव प्रतिनिधी:-१४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरोघरी साजरी होणार असून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी […]
Read More