कोपरगाव करांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी बंद पाईपलाईनने पाणी आणावे:- विजय गोरक्षनाथ आढाव…
कोपरगाव प्रतिनिधी:-धरणक्षेत्रात पुरेसा होउन धरणामध्ये पाणी साठा असुनही कोपरगाव करांना मात्र 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, ही नित्याचीच परिस्थिती झाली आहे. कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर कोपरगावला बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असलयाचे मत श्री विजय गोरक्षनाथ आढाव यांनी व्यक्त केले.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री आढाव यांनी पुढे म्हटले आहे […]
Read More