पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा:- सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…

स्वच्छ-जलशक्ती-हरित पर्यावरण २०२१ चा शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधी:-पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज ओळखून त्यात व्यक्तीगत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक सहभाग मिळत आहे.पर्यावरण संवर्धन ही सामुदायिक जबाबदारी असून वृक्षारोपण आणि पालकत्व या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक होते.याकरिता प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असून पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेच्या जपवणुकीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. असे सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत […]

Read More

छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबीर संपन्न झाले:- स्वप्निल आतकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक ०३-०६-२०२१ रोजी निघोज येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन समस्त ग्रामस्थ निघोज यांचे वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १०० युवकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले होते. रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी श्री.संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष श्री.सचिन पाटील वराळ,राष्ट्रीय कुस्तीपटू पै. अमोल लंके,मनसे सहकार सेना उपजिल्हाध्यक्ष श्री.अतुल वरखडे,प्रतिष्ठानचे […]

Read More

कृषी विभागाने पीक नियोजन बैठकीचे आयोजन करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनीधी:-खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कृषी विभागाने पीक नियोजन बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की दर वर्षी शेतकरी आहे ते परंपरागत पिके घेतात मात्र अस्मानी सुलतानी संकटांनी पिके सोडून द्यावी लागतात तसेच पीक […]

Read More

पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण महत्वाचे:- माजी मंत्री शंकररावजी कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक तापमान वाढीमुळे सर्वत्र असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत, बेसुमार वृक्षतोड वाढल्याने प्राणवायुची मात्रा कमी पडत आहे. या परिस्थितीमध्ये पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण केले.यावेळी सहकारी महर्पी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे […]

Read More

विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी आघाडीवर; संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १७ विध्यार्थ्यांची शारदा मोटर्स मध्ये निवड:- श्री. अमितदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने, शारदा मोटर्स इंडस्ट्रिज या कंपनीने अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाइन न पध्दतीने घेतलेल्या मुलाखतींमध्ये १७ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की बीएस ६ […]

Read More

सुरेगावच्या कब्रस्थानच्या अडचणी सोडविण्याबाबत आमदार आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना…!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गोदावरी उजव्या तट कालव्याच्या लगत असलेल्या कब्रस्थानमध्ये मुस्लीम बांधवाना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकारी तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.सुरेगाव येथील गोदावरी कालव्याच्या लगत सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, कोळगाव-थडी, वेळापूर आदी गावातील मुस्लीम समाजासाठीचे कब्रस्थान आहे. या कब्रस्थानमध्ये मुस्लीम […]

Read More

आपल्या मुलांचे संगोपन करतो त्याप्रमाणे या वृक्षांचे देखील संगोपन करावे:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- वैश्विक कोरोना महामारीने निर्माण झालेल्या अभूतपूर्व जीवघेण्या संकटात मानवाला ऑक्सिजनचे महत्व दाखवून दिले आहे. सातत्याने होत असलेली वृक्षतोड व कमी झालेले वृक्षारोपण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढणार आहे. त्याचा देखील विपरीत परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य […]

Read More

आ. आशुतोष काळेंनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रवादी पक्षाकडून दखल:- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-कोरोनाच्या वैश्विक महामारीत मागील वर्षापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राबविलेल्या उपाययोजना व त्या उपाययोजनांमुळे मतदार संघात कमी झालेली बाधित रुग्णांची संख्या याची राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी देखील दखल घेऊन केलेल्या […]

Read More

पाणी:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-पाणी एवढे चवदार का वाटलं मला?विचार केल्यावर कळले . पाण्यात ओलावा होताच , पण त्यात माझी तहानही मिसळली होती . पाण्याला चव आली होती ती माझ्या तहातेमुळे ! गोष्ट तीच असते . पण त्यात आपली अनावर उत्सुकता किती मिसळते.त्यावर त्याची चव ठरत असावी . खूप गोष्टी सहजपणे आणि विपुलतेने मिळाल्या की त्यातली चव निघून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ८० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १९ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६९८८६ झाल्या असुन १२०५८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११४५१ आहे तर उपचार सुरू असलेले ४११ आहे व मयत झालेले १९६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ जुन २०२१ आज ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५३९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More