ओबीसींचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपली भूमिका सातत्याने मांडवी लागणार:- प्रा. हरी नरके…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जोपर्यंत ओबीसी, अनुसूचित जातींचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला आपली भूमिका सातत्याने मांडावीच लागणार आहे. ओबीसींना शिक्षण आरोग्य यापासून वंचित ठेऊन त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. त्यामुळे डाटा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यासाठी ओबीसींना सतत जागे राहण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत लेख प्रा. हरी नरके यांनी व्यक्त […]

Read More

भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती:- ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-भारत एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरक्षण निर्माण करण्यात आले. भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची पहिली प्रक्रिया ही आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षणाची गरज आहे. आरक्षण नावाची गोष्ट केवळ ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या फायद्याची नाही तर ही एक राष्ट्र बनविण्याची प्रक्रिया आहे. ही जर प्रक्रिया नाकारली तर भारत कधीही एक राष्ट्र बनू शकणार […]

Read More

जातीव्यवस्था नष्ट करणे हे राखीव जागांचे उद्दिष्ट:- ज्येष्ठ विचारवंत लेखक उत्तम कांबळे…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-राखीव जागांचे उद्दिष्ट हे जातीव्यवस्था नष्ट करणे हे आहे. याकडे आपल्याला व्यापक दृष्टीने बघायला हवे. देशातील संपत्तीचे न्याय वाटप व्हायला हवे ते आजवर होत नाही. आपला वाटा आपल्याला मिळायला हवा. आपण कुणाचं घेत नाही आहोत आपण आपल्या हक्काचे मिळवायचे आहे.त्यामुळे राखीव जागांची लढाई ही सामूहिक रित्या लढविण्याची आवश्यकता आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत […]

Read More

सन्माननीय अमितदादा कोल्हे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-एक प्रसन्न ताजेतवाने सदैव हसतमुख अभ्यासु सहकार्यशील व्यक्तीमत्व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य मार्गदर्शन करताना मोकळ्या मनाने माणूसकीचया भावनेने सदैव मदतीला धावून जाण्याची तयारी असलेले हे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रगतीचा मार्ग दाखवून यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करत सुखदुःखाची जाणीव ठेवून सदैव तत्पर असणारे मा अमित दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भावि आयुष्य सुखी समाधानी आरोग्य […]

Read More

हक्क आणि कर्तव्य:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय राज्य घटनेने माणसाच्या मुलभूत अधिकार गरजांची पूर्तता करण्यासाठी हक्क आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत साधारणतः माणूस हक्कांविषयी जागरूक असतो पण आपले कर्तव्य विसरताना दिसतो शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सवलती सुविधा हक्काने प्राप्त करून घेतो परंतु आपली कर्तव्य सहजतेने विसरून जातो आपल घर दुकान स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकून मोकळे होतात […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील विज रोहित्रांचा पुरवठा खंडित करू नये:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोना महामारीचा कहर अजूनही संपलेला नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे, शेतकरी वर्गही त्यातून सुटलेला नाही, थकीत वीज बिले भरणेबाबत प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यातच पावसाने ओढ दिली, खरीप पिके पाण्यावर आहेत तेव्हा वीज वितरण कंपनीने थकीत बिलांसाठी कुठलेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा त्या विरुद्ध रस्त्यावर येऊन […]

Read More

महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि.२४ जुलै रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली व पाहणी केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दि.२४ जुलै रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली व पाहणी केली. नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून क्षतीग्रस्त जिल्ह्यांच्या एकूण परिस्थिती बाबत त्यांनी यावेळेस माहिती घेतली. अनेक जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे मदत कार्याला देखील वेग […]

Read More

कोपरगाव करांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी बंद पाईपलाईनने पाणी आणावे:- विजय गोरक्षनाथ आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:-धरणक्षेत्रात पुरेसा होउन धरणामध्ये पाणी साठा असुनही कोपरगाव करांना मात्र 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, ही नित्याचीच परिस्थिती झाली आहे. कोपरगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर कोपरगावला बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असलयाचे मत श्री विजय गोरक्षनाथ आढाव यांनी व्यक्त केले.प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री आढाव यांनी पुढे म्हटले आहे […]

Read More

स्व.पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन हे स्मृतीनमन होय:- पत्रकार प्रकाश कुलथे…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय संस्कृती ही कुटुंबवत्सल आहे.पतीपत्नी म्हणजे दोन देहाचा एक श्वास आहे.शिर्डी येथील कुंभार समाजतील स्व.बाबुराव भीमराव वाघचौरे यांनी लिहिलेल्या’अधुरी सोबत ‘या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमती बबुताई बाबुराव वाघचौरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले,स्व. पतीच्या पुस्तकाचे पत्नीच्या हस्ते प्रकाशन होणे म्हणजे पतीच्या भावस्मृतीला नमन असल्याचे मत महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे यांनी व्यक्त केले.येथील […]

Read More

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २२ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता काल्याच्या किर्तनाने संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २२ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता काल काल्याच्या किर्तनानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडून झाली.काल.उत्‍सवाच्‍या सांगता दिनी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. त्‍यानंतर पहाटे ०५.०० वाजता श्रींना मंगलस्‍नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. सकाळी […]

Read More