कोपरगांव शहरासाठी गोदावरी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा , आ.आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला आहे त्यामुळे नागरीकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा दिवसांमध्ये वाढ झाली असून कोपरगावकरांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी डाव्या कालव्याला तातडीने पाणी सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांसमवेत कोपरगाव […]
Read More