आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा विश्वात मोठा दबदबा असून असंख्य विद्यार्थ्यांनी विविध […]

Read More

काकडी मल्हारवाडी विमानतळ ग्रामपंचायत येथील विद्यमान सरपंच सौ. पूर्वा रवींद्र गुंजाळ आदर्श सरपंच. पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:- सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिष्ठित समाजला जाणारा “आदर्श सरपंच ” पुरस्कार दिनांक 30-7-2023 रविवार रोजी,मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा, सन्मान सोहळा 2023 या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रमुख मान्यवर आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे, हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख, महाराष्ट्र सरपंच संघाचे संस्थापक श्री यादवरावजी पावसे, डॉ. सुधा कांकरिया यांच्या हस्ते काकडी […]

Read More

मणिपूर घटनेच्या निषेर्धात  बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन तर कोपरगाव शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या नावाच्या फलक कोणी काढला, चोरीला गेला का? शोध घेवुन चोरट्यावर गुन्हा दाखल करावा:- वंचित बहुजन आघाडी…

कोपरगाव प्रतिनिधी:- मणिपूर राज्यात मैतेइ व कुकी या दोन समुदायात उसळलेल्या हिंसाचारातून दोन कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला व त्यांचे नातेवाईक यांचा खून करण्यात आला. सदर घटना अत्यंत क्रुर व अमानवीय आहे याघटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने  कोपरगाव तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले […]

Read More

लक्ष्मीनगरच्या नागरिकांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ५ आँगस्ट पर्यत अर्ज दाखल करावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना जाहीर सूचित करण्यात येते की नगर विकास विभागाचा दि. ०६/०३/२०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष्मीनगर मधील शासकीय व नगरपरिषदेच्या जमिनीवरील अतिक्रमण नियामानुकुल करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही नगरपरिषद स्तरावर सुरू आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ च्या धोरणानुसार उक्त नमूद सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) […]

Read More

मणिपूर येथील आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा:- अमित आगलावे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी महादेव कोळी युवा संघटना जिल्हा शाखा अहमदनगर…

कोपरगाव प्रतिनिधी:-तहसीलदार साहेब कोपरगाव यांना निवेदन देण्यात आले यामध्ये मणिपुर राज्यातील थोबल जिल्हातील आदिवाशी दोन महिलांना नग्न करुनत्यांची धिंड काढुन सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी. तसेच मणिपूर राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार या घटनेची कुठलीही दखल घेताना दिसत नाही. या सर्व बाबीचा […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार पुढे घेऊन जाण्याची गरज:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगावात भाजपच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित अण्णाभाऊंच्या स्मारकास अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:- साहित्यरत्नलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी व साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, पीडित, दीन-दलित, कष्टकरी, कामगार यांच्या व्यथा-वेदना मांडून जनजागृती, समाजप्रबोधन व समाजपरिवर्तनाचे मोठे काम केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, श्रमिक-दलितांच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. आज आपण सर्वांनी अण्णाभाऊंचा आदर्श जोपासत त्यांचे प्रेरणादायी विचार पुढे घेऊन […]

Read More

पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या प्रकल्पास गती द्या; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना दिले निवेदन…कोपरगाव प्रतिनिधी:- एके काळी सुजलाम् सुफलाम् असलेल्या गोदावरी खोऱ्यात आता पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली असून, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यास भासणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून वाया […]

Read More

संवत्सर जिल्हा परिषद शाळेचे शैक्षणिक उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक:- सौ. शालिनीताई विखे…

कोपरगांव प्रतिनिधी:-चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून राज्य व जिल्हा स्तरावर या शाळेने मिळविलेले यश गौरवास्पद आहे. शाळेतील शैक्षणिक उपक्रम राज्यातील इतर शाळांना दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी काढले.संवत्सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा १५३ वा स्थापना दिवस नुकताच साजरा […]

Read More

एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये कॉलेज कॅन्टीनचे उद्घाटन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या एस .एस .जी. एम. कॉलेज मध्ये क्लासरूम, क्रीडांगण, ऑडिटोरियम हॉल, यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व कॉलेज कॅन्टीनलाही देण्यात आलेले आहे .महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच कॉलेज परिसरामध्ये पौष्टिक आणि चविष्ट आहार मिळावा म्हणूनच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी कॉलेज कॅन्टीन सुरू केले आहे. या कॅन्टीन चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.अॅड […]

Read More

एस एस जी एम कॉलेजच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेचे एस एस जी एम महाविद्यालय हे एक अतिशय प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय म्हणून लक्षणीय आहे .येथील परिसर देखण्या इमारतीने नटलेला आहे. दिवसेंदिवस महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होत आहे .महाविद्यालयात अनेक नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कोर्सेस सुरू झाले आहेत .बीए ,बी कॉम ,बीएससी, बीबीए ,बीसीए, एम ए, […]

Read More