के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्षाचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ऑगस्ट रोजी महिला सबलीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव व या विभागाच्या प्रमुख प्रा. नीता शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. […]

Read More

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने गरोदर महिलेचा मृत्यू; ‘त्या’ डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची संजीवनी युवा प्रतिष्ठानची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीच्या वेळी डॉक्टर हजर नसल्यामुळे एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, सदर घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित डॉक्टरवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी […]

Read More

“राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांने ग्रामीण रुग्णालयात साजरा केला जागतिक स्तनपान सप्ताह…

कोपरगाव प्रतिनिधी:-जागतिक स्तनपान सप्ताह हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान साजरा केला जातो दरवर्षि यासाठी एक विषय दिला जातो. या विषयाला अनुसरून हा सप्ताह साजरा केला जातो. यावर्षिचा विषय होता, “चला स्तनपान करूया आणि काम करुया, काम करुया.आजच्या धावपळीच्या जीवनात आपण पाहतो की, खुप महिला या जॉब करत आहेत. […]

Read More

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा आंतरराष्ट्रीय परीषदेत झेंडा:- डॉ. मनाली कोल्हे…

आर्यन औताडे विशेष पुरस्काराने सन्मानित…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या इ. ९ वी मधिल सहा विध्यार्थ्यांनी साई इंटरनॅशल स्कूल, भुवनेश्वरने (ओडिसा) ‘साईमुन’ या युनायटेड नेशन्स (युएन) च्या अधिपत्याखालील नोंदणीकृत कार्यक्रमांतर्गत आयोजीत केलेल्या ‘साईमुन कॉन्फरन्स २०२३’ या आंतरराष्ट्रीय परीषदेत सहभाग नोंदवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवित संयुक्त राष्ट्रांनी उपस्थित केलेल्या […]

Read More

‘शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रम:- स्नेहलताताई कोल्हे…

काकडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्त कोपरगाव पंचायत समितीमध्ये आढावा बैठक…कोपरगाव प्रतिनिधी:- शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे.या ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात हजारो लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा […]

Read More

कोल्हे परिवार कायम आदिवासी समाजाच्या पाठीशी उभा:- विवेकभैय्या कोल्हे….

भोजडे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; वीर एकलव्य ग्रुपचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते उदघाटन…कोपरगाव प्रतिनिधी: आदिवासी समाज आणि कोल्हे परिवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असून, ते आजही कायम आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आदिवासी समाजाचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडून ते […]

Read More

पाईपलाईन दुरुस्त करुन, नागरिकांना स्वच्छ पाणी द्या राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील खडकीसह अनेक उपनगरांमध्ये गाळमिश्रित व दूषित पाणी पुरवठा होत असून कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशा आशयाचे निवेदन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिले आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील खडकीसह […]

Read More

कारवाडीच्या घटनेतील सर्व दोषींना निलंबित करा:- आ.आशुतोष काळे…

आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही – आ.आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील आदिवासी महिलेला आपले प्राण गमवावे लागले असून या दुर्दैवी घटनेतील सर्व दोषींवर तातडीने निलंबनाची कारवाई करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाचे विभागीय आरोग्य अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथून प्रसुतीसाठी […]

Read More

जमिनीची उत्पादकता वाढीसाठी सेंद्रीय कर्ब वाढविणे आवश्यकऊस उत्पादन वाढविणेसाठी ठिबक जलसिंचनाचा वापर फायद्याचा:- अरुण देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस पिकाला त्याच्या गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिबक जलसिंचनाचा वापर फायद्याचा ठरतो आहे. त्यासाठी शेतकऱ्यानी जास्तीत जास्त ठिबक जलसिंचनाचा वापर करावा असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचे माजी तंत्रज्ञान शास्त्रज्ञ, ऊस तज्ञ व नेटाफिम कंपनी कृषी विद्या विभागाचे प्रमुख उपसरव्यवस्थापक अरुण देशमुख यांनी केले.ऊस उत्पादनात सातत्याने होत असलेली घट […]

Read More

काकडीला येणाऱ्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या २५ हजाराच्यावर गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असून काकडी येथे येणाऱ्या लाभार्थ्यांना कोणताही त्रास होणार याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे […]

Read More