शाश्वत शेतीसाठी जमिनीचे योग्य व्यवस्थापन गरजेचे:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-हरितक्रांतीमुळे पिकांच्या उत्पादकतेत मोठी वाढ झाली पण जमिनीच्या व्यवस्थापनात आपण कमी पडलो. जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले. ज्या प्रमाणात उत्पादन घेतले त्या प्रमाणात जमिनीला आवश्यक असणारे सेंद्रिय पदार्थ व पोषकतत्वे दिली नाहीत परिणामी जमिनीची प्रत खालावली. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.6% पेक्षा खाली आले. […]
Read More