आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न…

रानभाज्या महोत्सवाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन:-आ. आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तहसील कार्यालय कोपरगाव येथे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या […]

Read More

लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी आणलेली ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे पैसे माता भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव मतदार संघातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना आणली आहे या योजनेच्या […]

Read More

वारीत शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत दशावतारी आखाडीचे आयोजन ; आखाडीची दिडशे वर्षांची परंपरा असणारे एकमेव गाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- वारी येथे आखाडी कमिटी व ग्रामस्थांच्या सामुदायिक सहभागातून पाच दिवसीय दशावतारी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते पौराणिक महत्व असणाऱ्या या कार्यक्रमात जुन्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला अनेक वर्षे रावणाची भूमिका साकारणारे परशराम टेके पाटील यांनी पायाच्या दुखापतीमुळे शेवटचा रावण सादर करुन निवृत्ती जाहीर केल्याने अवघ्या वारीकरांचे डोळे पाणावले यावेळी ग्रामस्थांनी परस राम […]

Read More

गरजू लाभार्थ्यांना विहीर, गायगोठा आणि घरकुल योजनेचा लाभ मिळावा:- कैलास राहणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाने बदल केलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे.महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर,गायगोठे योजना सुरू आहे.यातील जाचक अटी कमी झाल्याने जास्तीत जास्त शेतकरी आणि गरजू लाभार्थी यांना त्याचा लाभ मिळावा अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष कैलास राहणे यांनी केली आहे.विविध योजना संदर्भात पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची भेट […]

Read More

राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या डाळिंब व टॉमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या बागेस भेटी व मार्गदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील कोलपेवाडी, करवडी, माहेगांव देशमुख व काकडी या भागातील प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्पाचे प्रमुख तथा वनस्पती […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या रेणुका काळेला जपानमध्ये रू २४ लाखांचे वार्षिक पॅकेज, इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाचे यश…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इंडस्ट्री इन्स्टिट्युट इंटरॅक्शन विभागाच्या प्रयत्नामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या रेणुका दत्तात्रय काळे हीला जपान मधिल टोकियो स्थित ‘डेटा-एक्स’ कंपनीने तिला अवगत असलेल्या जापनीज भाषेच्या एन ३ लेव्हल पर्यंतच्या कौशल्याच्या जोरावर व कॉम्प्युटर इंजिनिअरींग मधिल आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय चलनानुसार वार्षिक पॅकेज रू २४ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी […]

Read More

लाडकी बहिण योजनेचे अर्ज ऑनलाईन करण्यास गती वाढवावी:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले जात आहे. रोज नव्याने येणाऱ्या अर्जांची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी सर्व्हर चालत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी दिवसाकाठी केवळ दहा ते बारा अर्ज अपलोड होत आहेत.संख्या अधिक असल्याने येत्या काळात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियेची गती वाढविण्याची आवश्यकता असल्याची मागणी मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.रक्षाबंधन सणाचे […]

Read More

सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ:- आ.आशुतोष काळे…

उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पाटबंधारे विभागाला सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत केलेल्या सूचनेवरून लाभधारक शेतकऱ्यांना २० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या उर्वरित लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज तातडीने दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी […]

Read More

शेळीपालन हे शेतकर्यांसाठी ए.टी.एम. मशीनसारखे’- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-विद्यापीठाच्या शेळी संशोधन प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेली गोट गॅलरी शेळी प्रकल्पाला भेट देणार्या शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. शेतकर्यांसाठी शेळीपालन हा सहजा सहजी करता येणारा व्यवसाय असुन गरज लागेल तेव्हा सहज पैसा हातात मिळवुन देणारे शेळीपालन हे शेतकर्यांसाठी ए.टी.एम. मशीन आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि […]

Read More

हर घर तिरंगा अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय स्वातंत्र दिन 15 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण देशभर साजरा होत आहे. या अंतर्गत दि. 9 ते 15 ऑगस्ट, 2024 या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. तरी सर्वांनी या हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.महात्मा फुले कृषि […]

Read More