प्रहार जनशक्ती पक्षाचे काम कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वांसाठी जनहिताचे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब , कष्टकरी जनता , शेतकरी राजा , अपंग व सर्व नागरिक माता-भगिनींसाठी आदर्शवत अस काम करणारे, कोपरगाव तालुक्यातील तरुण पदाधिकारी चांगल्या पद्धतीने नेत्यांला साजेशी असे काम जनतेसाठी झटून करत आहे, विशेष करून महिला व गोरगरीब अशिक्षित वर्गासाठी सरकारी […]
Read More