पाच नंबर साठवण तलाव जलपूजनकोपरगाव शहराच्या विकासाचा अरुणोदय:– धरमचंद बागरेचा…
कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- आश्वासन आणि वचन हे राजकारणाचे मुलभूत अंग आहेत. राजकीय जीवनात जनतेला दिलेली आश्वासने राजकीय व्यक्तींना ज्ञात राहतातच असे नाही किंवा ज्ञात असतांना देखील हि वचने आणि आश्वासने किती पाळली जातात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी निवडून येताच त्यासाठी पाठपुरावा करून पूर्ण करणारे देखील मोजकेच […]
Read More