पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चित्ररथाचे कोपरगाव स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्ररथाचे कोपरगावात स्वागत तहसिलदार महेश सावंत यांचेसह स्थानिक नागरिकांचे वतीने करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव निमित्ताने त्यांची जीवन गौरवगाथा सांगणारा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे.या चित्ररथाचे कोपरगाव येथे आगमन झाल्यावर स्वागत तहसीलदार महेश सावंत, उपमुख्याअधिकारी मनोजकुमार पापडीवाल, ज्ञानेश्वर चाकणे, […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे शास्त्रज्ञांबरोबर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के होते. या सत्रासाठी तज्ञ म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शिक्षण नियोजन व गृह विज्ञान विभागाच्या सहाय्यक महासंचालिका डॉ. बिमलेश मान उपस्थित होत्या. याप्रसंगी विस्तार शिक्षण […]

Read More

निळवंडे कालव्याचे पाणी लाभधारक क्षेत्रातीलप्रत्येक गावात पोहोचवा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.परंतु तापमानात झालेली वाढ पाहता उन्हाळ्याची चाहूल देखील लागली आहे. मागील वर्षी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाई जाणवली नाही.त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन करून निळवंडे कालव्याचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा अशा सूचना आ.आशुतोष […]

Read More

भौतिक सुखाच्या मागे न लागता, धर्मकार्यासाठी केलेले काम मागे राहते:- रमेशमहाराज गांगुर्डे…

कोपरगाव प्रतिनिधी:- भूतलावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार आहे. पैसा – संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगन्या असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेला दान धर्म,गो- सेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन ह भ प रमेश महाराज गांगुर्डे यांनी केले आहे.शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश, श्री पार्वती व नर्मदेश्वर […]

Read More

विकसीत भारत 2047 साठी आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपुरक तंत्रज्ञानाची आवश्यकता:- सहाय्यक महासंचालक डॉ. बिमलेश मान…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय शेती ही देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असून देशातील 50 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. कृषि क्षेत्राच्या जीडीपीमध्ये उद्यानविद्या पिकांचा 30 टक्के वाटा आहे. उद्यानविद्या पिकांमध्ये मोठी क्षमता असून त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानावर काम करणे गरजेचे आहे. आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण असलो तरी विकसीत भारत 2047 साठी उत्पादन दुप्पट होणे […]

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने नागरी सत्कार…

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार सन्मान सोहळा…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शून्यातून समाजसेवेचा व स्त्री सेवेचा भव्य दिव्य असा संसार थाटणाऱ्या माहेरवाशीण सौ. विजयाताई रहाटकर यांचा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये गुरुवार दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० […]

Read More

शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा:- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…

शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा ; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ […]

Read More

सोमैया महाविद्यालयात ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ दिमाखात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“राजकारण, समाजकारण, सहकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या रोहमारे परिवाराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मोठमोठे उपक्रम राबविले आहेत. ‘के. बी. रोहमारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ त्यातलाच एक लक्षणीय उपक्रम आहे. वक्तृत्व कलेने समाजात चमत्कार घडत असतो. हा चमत्कार घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यास आणि प्रज्ञेच्या बळावर बोलले पाहिजे.” असे […]

Read More

चांदेकसारे घारी रस्त्याचे व पुलाचे दुर्दैव कधी संपणार ? नागरिक संतप्त:- आबासाहेब पवार…

कोपरगाव प्रतिनिधी:-चांदेकसारे व कुंभारी या दोन गावाच्या दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार झालेला रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे तसेच अरुंद झाल्यामुळे त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या भागातील दळणवळणासाठी मोठी कसरत सुरू आहे. कोट्यवधीच्या वल्गना आणि फलकबाजी होऊन देखील काम अद्याप झाले नाही. नक्की निधी कुठे गेला ? काम का नाही झाले यावर कुणीही […]

Read More

मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):– पुरातन मंदिरे ही हिंदू धर्म आणि संस्‍कृतीची प्रतिके आहेत. विकासाची प्रक्रिया राबविताना आध्‍यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्‍य असून मंदिर परिसरांच्‍या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी‌ ग्वाही जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.राहाता शहराचे आराध्‍यदैवत श्री वीरभद्र महाराज मंदिराला ‘क’ वर्ग देवस्‍थानाचा […]

Read More