के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये पोलीस रायझिंग डे कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन केल्यास देशात सुशासन निर्माण होईल देशातील युवाशक्ती ही मोठी विधायक ताकद असते त्यांनी जर ठरवले तर ते आपल्या आई-वडिलांना गौरवास्पद व भूषणावह कामगिरी करू शकतात. असे उद्गार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान मथुरे यांनी के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे वाहतुकीचे विविध […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सकडून ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित…

राष्ट्रीय पुरस्काराने संजीवनीच्या मुकूटात अधिकचा एक मानाचा तुरा…कोपरगांव प्रतिनिधी:- इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) या जगातील सर्वात मोठ्या इंजिनिअरींग संस्थेकडून संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकला विविध निकषांच्या आधारावर ‘इंजिनिअरींग एज्युकेशन एक्सलन्स २०२४’ या पुरस्काराने नुकतेच कोलकत्ता येथे शानदार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय पुरस्काराने संजीवनीच्या मुकूटात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने […]

Read More

मित्रा स्वप्निल,. तुझच देवानं का एैकलं रे भाऊ,..

कोपरगाव प्रतिनिधी :-“जय महाराष्ट्र” आपण भेटल्यावर स्वप्निल तू मोठा आवाज देवून नेहमी म्हणायचा,.पण आठवत नाही शेवटचा आपला जय महाराष्ट्र कधी झाला तो,. पण तुझ्या अशा निसर्गाच्या विरोधात जाऊन या पध्दतीने अखेरचा निरोप घेणे हे सर्वांच्या काळजाला चटका लावून गेले मित्रा स्वप्निल,. कमी वयात कोपरगाव सारख्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीतही खरंतर परमेश्वराने एका शिक्षीत कष्टाळू कुटुंबातील तुला […]

Read More

जमिनीची व मातीची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे:- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-हवामान बदलामुळे कमी दिवसात जास्त पाऊस पडत आहे. या कमी कालावधीतील पडणार्या जास्त पावसामुळे जमिनीची धुप होत आहे. विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता कमी होवून जमिनीचे आरोग्य खालवत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषि संघटनेची मागिल वर्षाचा जागतीक मृदा दिनाची संकल्पना मातीची काळजी-मापन, निरिक्षण आणि व्यवस्थापन यावर आधारीत होती. जमीन सुपीक तर त्यामधुन मिळणारे […]

Read More

धामोरी गावात भुत निघाल्याची अफवा ; नागरिकांत भितीचे वातावरण….

कोपरगाव प्रतिनिधी(धामोरी):- धामोरी ते शिरवाडे रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले व भुताने त्या चालकाला मारहाण केली, अशी चर्चा धामोरी परीसरात मोठ्या प्रमाणात चालु झाली आहे. भुत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे.चित्रफीतमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे.वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोत दिसत आहे.त्यामुळे या रस्त्याने […]

Read More

‘रस्ता सुरक्षा’ हा जीवनाचा अविभाज्य भाग:- डेप्युटी आरटीओ श्री अनंता जोशी…

संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये ‘रस्ता सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन…कोपरगांव प्रतिनिधी :-देशात मागील वर्षी सुमारे १, ७८,००० लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. हे प्रमाण जगाच्या तुलनेच्या १३ टक्के अधिक आहे. यात सुमारे एक लाख लोक हे १८ ते ४५ वयोगटातील होते. अपघात मुख्यत्वे तीन कारणांमुळे होतात. यात वाहन नादुरूस्त असणे, रस्त्यांमधिल खड्डे आणि वळणे आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा ही […]

Read More

सखी सर्कल आयोजित ‘मन स्त्रीचे’ व्याख्यान उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव शहरात महिलांसाठी नव्याने स्थापन केलेल्या सखी सर्कलच्या माध्यमातून पहिले पुष्प समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात गुंफले गेले असून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या संवेदनशील, सृजनशील स्त्रीच्या मनाचे विविध पैलू मार्गदर्शन पर व्याख्यानातून उलगडून दाखविण्यात आले.व्याख्याते, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.ओंकार जोशी यांनी सखी सर्कल आयोजित ‘मन स्त्रीचे’ या […]

Read More

तालुकास्तरीय गणित व विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे यश, गौतम पब्लिक स्कूलचा कुणाल कवडेच्या उपकरणाची जिल्हास्तरीय पातळीवर निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुका गणित व विज्ञान ५२ व्या प्रदर्शनाचे (दि.७ ते ८) जानेवारी दरम्यान संवत्सर येथे आयोजन करण्यात आले होते. आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलने या गणित व विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले उपकरणे प्रदर्शित केले होते. यामध्ये […]

Read More

चमत्काराच्या मागे विज्ञान किंवा हातचलाखी असते:- कृष्णा चांदगुडे…

कोपरगाव प्रतिनिधी :-जगात चमत्कार आपोआप घडत नाही तर त्यामागे भौतिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया किंवा हातचलाखी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डोळस श्रद्धा ठेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा , असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा यांनी केले. संवत्सर येथील जनता विद्यालयमधील तालुका विज्ञान व गणित प्रदर्शनात त्यांनी चमत्काराचे सादरीकरण केले.त्यामागील कार्यकारणभाव स्पष्ट केला.भुत, भानामती, करणी,जादुटोणा यातील […]

Read More

परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील परमपूज्य स्वामी सुदामगिरीजी महाराज यांचे दिनांक 8/1/ 2025 रोजी सकाळी 12.00 वाजता वयाच्या ८३ व्या महानिर्वाण झाले.राष्ट्रीय संत जर्नादन स्वामी आश्रम ट्रस्ट येथील गोशाळा येथे त्यांचे निधन झाले आहे गेल्या २५ वर्षापासून ते येथे गोशाळेच्या माध्यमातून सेवा करत होते.. संत जर्नादन स्वामी महाराज यांचे ते शिष्य होते.राष्ट्र संत जर्नादन स्वामी महाराज आश्रम […]

Read More