कथाकथन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेच्या तनिष्का नाडेकर ची बाजी…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेतील ५ वी इयत्तेत शिकणारी तनिष्का निवृत्ती नाडेकर हिने विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.जिल्हा परिषद अहिल्यानगर (शिक्षण विभाग प्राथ.) आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील […]

Read More

गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद , खरेदी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गर्दींचा महापूर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाला कोपरगावकरांचा पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या दिवशी देखील खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे गोदाकाठ महोत्सवात गर्दीचा महापूर आल्याचे चित्र निर्माण झाले होते.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी बचत गटाच्या स्टॉल धारकांशी व […]

Read More

काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा:- आ.आशुतोष काळे…

गौतम सहकारी बँकेत मोबाईल बँक सुविधा सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात, जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो, तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरीत सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा […]

Read More

श्रमसंस्कार शिबिरातून शेतीचे प्रश्न चर्चिले गेले पाहिजे:- कवी अमोल चिने…

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, समाज सेवा आदी कर्तव्यांची तत्वमुल्ये रुजली जावून वेळप्रसंगी देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे याची शिकवण मिळते.आपले देश कृषी प्रधान देश असून शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी हिताकडे देखील लक्ष देणे गरजेचे […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर कार्यशाळा गुरुवार दि. ९/०१/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात संपन्न झाली. यामध्ये प्रसिद्ध युवा कवी व व्याख्याते प्रा. अमोल चिने यांनी आपल्या बहारदार शैलीतून पुस्तकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्व, आपल्या जीवनातील कवितेचा उगम आदी मुद्यांना स्पर्श करीत […]

Read More

गोदाकाठच्या वटवृक्षात बचत गटाच्या महिलांना हक्काची आर्थिक सावली:- आ. आशुतोष काळे…

गोदाकाठ महोत्सवातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना:- सौ.पुष्पाताई काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील अकरा वर्षापूर्वी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून गोदाकाठ महोत्सवाच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत असून ह्या गोदाकाठच्या वटवृक्षात बचत गटाच्या महिलांना हक्काची आर्थिक सावली मिळत आहे असे गौरवोद्गार आ. […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाची कु.जारा शेख संवत्सर येथिल गणित-विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात तालुक्यात प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:-६ ते ८जानेवारी रोजीतालुकास्तरीय गणित-विज्ञान पर्यावरण प्रदर्शन संवत्सर येथील जनता विद्यालयात पार पडले.या ठिकाणी पार पडलेल्या प्रदर्शनात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील इ. १०वी तील विद्यार्थिनी जारा आरीफ शेख गणित विभागात सिलोलीजम अर्थात तर्क,अनुमान या विषयामध्ये नववी,दहावी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यानीला विज्ञान-गणित शिक्षिका श्वेता मालपुरे यांनी मार्गदर्शन केले.कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव […]

Read More

जनतेच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा:- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ…

जिल्ह्यात ‘मिशन १०० दिवस’ ७ कलमी कार्यक्रमास सुरुवात…कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- लोकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन १०० दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या […]

Read More

बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करावा:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-स्वंय रोजगारातुन रोजगाराची निर्मिती करुन मुल्यवर्धीत बेकरी पदार्थ समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करुन द्यावेत. उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची निवड, गुणवत्ता बेकरी व्यवसाय स्वच्छता, पॅकींग इ. बाबींवर विशेष भर दिल्यास बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.महात्मा फुले […]

Read More

समता पतसंस्थेने घेतला जामीनदाराच्या जमिनीचा ताबा…

कोपरगाव प्रतिनिधी :-समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेचे थकबाकीदार साई कृष्णा ॲग्रो फर्म करिता प्रो.प्रा.सविता संतोष जोर्वेकर यांच्या थकीत रक्कम वसुलीसाठी या थकीत कर्जास जामीनदार असलेले राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील भिकाजी रामनाथ दिघे यांची २२ गुंठे बागायती शेत जमिनीचा ताबा संस्थेने राहुरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक दीपक पराई यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला आहे. सदर कारवाईसाठी […]

Read More