कानकुब्जी जिलेबी कॉर्नर यांच्या परंपरेचा गोड वारसा ; जिलेबीच्या गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी:- गोरे सर…
कोपरगाव प्रतिनिधी:-जिलेबी गोड वळणांमध्ये साठलेल्या आठवणी…जिलेबी म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही…ती आहे आयुष्याच्या वळणांची गोड कहाणी.एखादा क्षण असा उगवतो,की तो दिवस साधा राहत नाही…तो मनाच्या कप्प्यात अलगद घर करून बसतो.एखादी व्यक्ती , एखादी प्रवृत्ती , एखादं दृश्यमनावर कोरलं जातं…आणि तिथून सुरू होतं चिंतन…हळूहळू त्या चिंतनाला आकार येतो,भावनांना शब्द सापडतात,आणि शब्दांना एक ललित कलाकृतीचा चेहरा…सेवानिवृत्तीनंतर मिळालेलं […]
Read More