श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगावचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे सेवानिवृत्त; विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी :-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रघुनाथ लकारे हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सोमवार दिनांक ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. विद्यालयाच्या वतीने त्यांच्या यशस्वी कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्रेरणास्थान कै. गोकुळचंदजी ठोळे […]
Read MoreCategory: Uncategorized
आदिवासी उपयोजनेअंतर्गत तालुका कळवण येथे सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ)महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय बीज विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, मऊ, (उत्तर प्रदेश) यांच्याकडून प्राप्त निधीतून प्रमुख शास्त्रज्ञ, (बियाणे) बियाणे विभागाच्यावतीने बापखेडा येथे पंचक्रोशीतील कुमसाडी, वीरशेत, धनोली, जिरवाडे, शेपूपाडा, ततानी, चापापाडा, सुळे, भारडमोक […]
Read Moreके. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या डॉ. स्वाती रहाणे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘सारथी सन्मान’ प्रदान… कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी डॉ. स्वाती नामदेव रहाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’ या संशोधन संस्थेच्या वतीने ‘सारथी सन्मान’ राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]
Read Moreशिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिकचा सलग तेराव्या वर्षी राज्यपातळीवर डंका१०७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत… कोपरगाव प्रतिनिधी:- पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लीश मिडीयम गुरूकूलचे राज्यात सर्वाधिक एकशे सात विद्यार्थी गुणवत्ता यादित आले. त्यात पाचवीच्या दहा व आठवीच्या सत्यान्नव विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये प्रमाणे सोळा लाख पाच […]
Read Moreगोदावरी पुलाचा भराव खचल्याची माहिती मिळताच आ.विवेकभैय्या कोल्हे यांचे अधिवेशनातुन पुलाच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश… तातडीने कार्यवाही झाली मात्र निकृष्ट कामांची चौकशी करून कारवाईचे निर्देश :- आ. विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी वरील गोदावरी नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या बाजूचा भराव खचल्याची माहिती आमदार विवेकभैय्या कोल्हे यांना मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान […]
Read Moreकोपरगावला गुन्हेगारीच्या विळख्यात ढकलणाऱ्यांनी इतरांवर बोट दाखवू नये :- विनोद राक्षे… आ. काळेंचा कारभार गुन्हेगार चालवतात; इतरांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे :- विनोद राक्षे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात गुन्हेगारी, अवैध धंदे,चक्री-बिंगोसारख्या, गांजा,गावठी कट्टा अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये रोष काळे यांच्याबद्दल पालिका निवडणुकीत दिसला आहे त्यांचे ते दुःख दूर होत नसल्याने नगरपरिषदेवर संबंध नसलेल्या गोष्टीवर टीका करत आहे.त्यांच्या […]
Read Moreभाजपा- महायुती सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचे स्वागत :- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेच मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी स्वागत करत भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या […]
Read Moreकोपरगाव शहरात गुन्हेगारीचे अड्डे वाढविनेहीच कोल्हेंच्या विकासाची खरी पावती :- वाल्मिक लाहीरे…. कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेच्या वर्षानुवर्षापासून बंद पडलेल्या स्विमिंग पूलच्या नगरपरिषदेच्या मालकीच्या खोलीत गावठी कट्टा सापडतो याचा अर्थ सरळ असून कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढविणे हीच कोल्हेंच्या विकासाची खरी पावती असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लाहीरे यांनी सत्ताधारी कोल्हे गटावर केली आहे.शुक्रवार (दि.३) […]
Read Moreमहिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक,शेतकरी महिलांच्या सन्मानाची ऐतिहासिक सुरुवात:- आ.आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विधीमंडळात मंजूर झालेले महाराष्ट्र शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक हे शेतकरी महिलांच्या आत्मसन्मानाची ऐतिहासिक सुरवात आहे. असे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कृषि मंत्री […]
Read Moreआमदार आशुतोष काळे सर्व जाती-धर्माला सोबत घेवून चालणारे, तुमचा घात तुमच्याच नेत्याने केला, त्यांना जाब विचारा :- विजय त्रिभुवन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले यात दोष दुसऱ्या कुणाचा नसून तुमच्या नेत्याचा आहे.आमदार आशुतोष काळे सर्व जाती-धर्माला सोबत घेवून चालणारे नेतृत्व आहे. तुमचा […]
Read More