कान्हेगाव रेल्वे स्थानकावर डेम्यू पॅसेंजर एकनंबर प्लॅटफॉर्मवर थांबवा; दादर, भुयारी बोगद्याची निर्मिती करा : टेके पाटील ट्रस्टच्या शिष्टमंडळाची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील कान्हेगाव रेल्वे स्थानकावरील दादरचे काम तातडीने सुरू करावे तसेच काम होईपर्यंत डीझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (डेम्यू) निजामाबाद ते पुणे ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभी करण्यात यावी. तसेच मनमाड – दौंड रेल्वे मार्गावरील कान्हेगाव रेल्वे स्टेशन हद्दीतील समपार फाटक क्रमांक 62 च्या हद्दीत भुयारी बोगद्याची निर्मिती करून प्रवाशांची गैरसोय टाळावी, या मागणी […]

Read More

खरीप हंगाम सुरू असल्याने युरिया खताचा बफर स्टॉक रिलीज करावा – विवेकभैय्या कोल्हे यांची शासनाकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-पावसाने राज्यात काही प्रमाणात हजेरी लावल्याने अनेक भागांत शेतकरी बांधवांनी खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र, पेरणीच्या निर्णायक टप्प्यावर युरिया खताचा तुटवडा जाणवत असून, वेळेवर खत न मिळाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या अखत्यारीतील युरिया बफर स्टॉकपैकी किमान ५०% स्टॉक तत्काळ रिलीज करण्यात यावा, अशी ठाम मागणी कोल्हे कारखाना अध्यक्ष […]

Read More

नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच राहू:-आ. आशुतोष काळे…

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला. त्यांना अपेक्षित असलेला कारखान्याचा कार्यभार आपले मार्गदर्शक मा.आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे सुरु आहे. आजवरच्या कारखाना आणि उद्योग समूहाच्या जडणघडणीत काळे परीवाराच्या सुख-दु:खात आपले सर्वांचे […]

Read More

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची क्यूआर कोड सुविधा प्रगतीचे द्योतक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल व्यवहाराकडे अजून एक पाऊल पुढे टाकतांना आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली हे प्रगतीचे द्योतक असून व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवहार करावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची जेएनके इंडिया कंपनीत नोकरीसाठी निवड ; ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी….

कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने जेएनके इंडिया लिमिटेड कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील पाच विद्यार्थ्यांची आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यामध्ये दमदार कामगिरी […]

Read More

आषाढी वारीत संजीवनी युवा प्रतिष्ठानची भक्तिभावाने वारकरी चरणसेवा ; सेवा हाच धर्म, वारकऱ्यांच्या पायांतील खरे पुण्य लाभले…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):-“सेवा हाच धर्म” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या चरणसेवेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. अहिल्यानगर येथे विविध भागांतून येणाऱ्या संतांच्या पालख्यांचे आणि दिंड्यांचे उत्साहात स्वागत करत, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी वारकऱ्यांना चरणसेवा करून उत्तम सेवा केली. या सेवाकार्यात युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली अनेक सेवाभावी […]

Read More

झुंजार बडदे बंधू अन् निर्दयी आणिबाणी…

बडदे कुटुंबातील तीन सख्ख्या भावांना आणीबाणीत १९ महिणे तुरुंगात बंदिवान ठेवल्याचे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण… आणीबाणी घटनेला ५० वर्षे पूर्ण…(२५ जून १९७५ ते २५ जून २०२५)कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रहित विचार ऐकणे सोपे असते. मात्र राष्ट्रहित विचार अंगीकारुन एका विशिष्ट विचारधारेशी समरस होवून ध्येयाने पेटून उठणे कठीण असते. असे व्यक्तीमत्व सार्वजनिक जीवनात नेतृत्व मानले जाते. धान्याचं एखादं बी स्वतःला […]

Read More

मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांचा सोनेवाडी ग्रामस्थानी आभार मानून केला सत्कार…

एम.आय.डी.सी मुळे सोनेवाडी परिसराचा विकास होणार:- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-सोनेवाडी परिसरातील २३६ एकर जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यापैकी १८१ एकर जमिनीवर कंपनीची उभारणी सुरू आहे. हे सर्व करत असताना नकाशातील रस्ता नामशेष झाला होता. शेतकऱ्यांची मोठी दळणवळणाची समस्या निर्माण झाली होती. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. गणेश […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाळ मिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ; डाळ मिल प्रक्रिया उद्योगामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ शक्य:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांनी केवळ उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला अधिक मूल्य कसे मिळेल याचा विचार करणे आवश्यक आहे. डाळ मिल प्रक्रिया उद्योग हा त्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुल्यवर्धनामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी […]

Read More

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘समता सहकारी वारकरी बँक’; वारकऱ्यांच्या पैशांची व वस्तूंची सुरक्षितता, रेनकोट वाटपामुळे समाधानाचा वर्षाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- पंढरपूरच्या वारीकडे जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्था पुढे आली असून, ‘समता सहकारी वारकरी बँक’ या अभिनव संकल्पनेद्वारे वारकऱ्यांच्या पैशांची आणि इतर आवश्यक वस्तूंची जबाबदारी संस्थेने स्वेच्छेने घेतली आहे.परम पूज्य विष्णू महाराज केंद्रे यांनी वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद […]

Read More