आदिवासी भगिनीने आ.आशुतोष काळेंचे औक्षण करून बांधली राखी, कोपरगावात रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाचा अद्वितीय संगम…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपला भारत देश ही सणांची भूमी आहे येथे प्रत्येक ऋतूत सण साजरे केले जातात कारण त्यामागे थोर परंपरा आहे. आपल्या सणांमध्ये केवळ उत्सवाचा आनंद नसतो, तर त्यामागे दडलेली मूल्यं, आपुलकी, सामाजिक एकोपा आणि नात्यांतील गुंतवणूकही असते. आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारलेली असून याचा अर्थ ‘सारा समाज एक कुटुंब’ असा […]
Read More