कडूलिंबाची पानझड व जळण्याचे संशोधन उपाययोजनेची गरज; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे पत्र…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव व राहाता तालुक्यातील कडूलिंबाची झाडे गेल्या काही दिवासांपासून पानझड होवून झाडे जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही बाब स्वच्छतादूत पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे लक्षात येताच त्यांनी राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पत्र पाठवून त्यांचे स्तरावर वनस्पतीशास्राचे तज्ञ पथकाद्वारे या गंभीर विषयावर तातडीने संशोधन होवून उपाययोजना कळविण्यात याव्यात.जेणेकरुन शासनस्तरावर अथवा लोकसहभागातून कडूलिंब वृक्ष […]
Read More