भाजपाला भंगारचे गोडाऊन बनवू नका:- विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यात,सर्वसामान्य जनतेत पोहचविण्यासाठी स्व.उत्तमराव पाटील,वसंतराव भागवत,रामभाऊ म्हाळगी,हशू अडवाणी,सूर्यभानजी वहाडणे,राम नाईक,राम कापसे,गंगाधर फडणवीस,प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे,डॉ.लेले,भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले.त्यामुळेच अनेकांना सत्ता मिळून काम करण्याची संधी मिळाली,राज्यात-देशात सत्ताही मिळाली.पण कालच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काँग्रेसमधून आलेले,भ्रष्टाचाराच्या अनेक चौकश्या चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह यांची नेमणूक करण्यात आली.मते मिळविण्यासाठी इतका […]
Read More