कोरोना रुग्णसंख्या स्थिर असली तरी नागरिकांनी सतर्क रहावे;तिसऱ्या लाटे साठी पूर्व तयारी सुरू ठेवावी:- पालकमंत्री छगन भुजबळ…
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या स्थिर आहे. परंतू अद्याप हजारापेक्षा कमी होत नसल्याने त्याचप्रमाणे निर्बंध शिथिल करून उद्योग व्यवसायांची वेळ वाढवून देण्यात आली असल्याने नागरिकांनी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबत […]
Read More