विद्यार्थिनींनी माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा:- आमदार आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जागतिकरणाचे युग आणि तंत्रज्ञान हे समीकरण बनत चालले असून येणारा काळ हा प्रगत तंत्रज्ञानाचा काळ असणार आहे. आज प्रत्येक क्षेत्राचा होत असलेल्या विकासात तंत्रज्ञानाची आतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे यापुढील काळात शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक असून विद्यार्थिनींनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी […]
Read More