कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसवत आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील कलाकारांचा ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” हा आगळा वेगळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ […]

Read More

के. जे. सोमय्या महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बीसीए व रुबिकॉन स्किल डेव्हलपमेंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 ते 16 मार्च रोजी चार दिवसीय सॉफ्ट स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संभाषण कौशल्य, मुलाखतीची तयारी, ग्रुप डिस्कशन, ई-मेल रायटिंग या विषयावर विविध […]

Read More

अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सर्व समाजाला समसमान न्याय देतांना अल्पसंख्याक समाजाला देखील विकासाच्या बाबतीत समान न्याय दिला असून अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवून अल्पसंख्याक समाजबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.वैशिष्ट्यपुर्ण ठोक अनुदान योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील सुतार-लोहार समाजाच्या समाजमंदिर कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले […]

Read More

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांनी भक्तांना भक्तीचा सन्मार्ग दाखविला:- सौ. पुष्पाताई काळे…

गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त नरेंद्र महाराज कोपरगाव भव्य शोभायात्रा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अध्यात्मिक जगतात जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांना प्रभावशाली व्यक्ती म्हणून देशभर त्यांची ओळख आहे. जगण्यासाठी आवश्यक असणारा सन्मार्ग दाखवतांना जीवन जगत असतांना संसार सांभाळून भगवंताचे नामस्मरण महत्वाचे आहे. हे श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांनी आपल्या प्रवचनातून भक्तांना पटवून देत राज्यभरातील असंख्य भक्तांना भक्तीचा सन्मार्ग […]

Read More

समताचे विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एन.डी.आर.एफचे मार्गदर्शन…

समताचे विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एन.डी.आर.एफचे मार्गदर्शन… कोपरगाव प्रतिनिधी:- देशात बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने पुर येतो. तसेच काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येत असते.अशा वेळेस सामान्य माणसाचे जीवन हे विस्कळीत होते. मग अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना सुरक्षित जागी पोहोचविणे, त्यांना अन्नपुरवठा करणे यासाठी शासनाने एक पथक तयार केले आहे. त्या पथकाला राष्ट्रीय […]

Read More

वारीतील टेके पाटील ट्रस्टचे सामाजिक कार्य दिशादर्शक:- तहसीलदार विजय बोरुडे…

मोफत मदत सेवा केंद्रास सदिच्छा भेट…कोपरगाव प्रतिनिधी:- आजकाल प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले आहे. प्रत्येक जन आपापल्या दैंनदिन कामात व्यस्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छा असुनही वेळच नसल्याने शक्य होत नाही. परंतु, अशाही काळात वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्टच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावात “मोफत मदत सेवा केंद” सुरु करून निराधारांना शासकीय […]

Read More

माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी घेतले श्री महेश्वराचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ झाला असून माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत […]

Read More

ॲड. मनोज कडू यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-लोककला कलावंत साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट काम करणार्‍या ॲड. मनोज बाळासाहेब कडू  यांना  समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी समजतील आज्ञान अंधकार व अंध श्रद्धा दूर करण्यासाठी साहित्यिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. बापूराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.सदर पुरस्कार वितर प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्री प्रकाश कुलथे, साहित्यिक […]

Read More

रवंदे येथे गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते उदघाटन…

कोपरगांव प्रतिनिधी:-मुक्त अर्थव्यवस्थेत स्पर्धा अनिवार्य आहे. शेतक-याचे हित जोपासून त्याच्या शेतमालाच्या भल्यासाठी ग्रामिण भागात रवंदेवासीयांनी आघाडी घेवुन सर्वप्रथम गोदावरी महिला नागरी पतसंस्था सांगवीभुसार मार्फत गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समिती स्थापन केली ही बाब स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.तालुक्यातील सांगवीभुसार हद्दीत गोदावरी कृषि उत्पन्न खाजगी बाजार समितीचे उदघाटन गोदाधामचे […]

Read More

सूर्यतेज वतीने चिमणी दिवस निमित्ताने चिमणी घर वितरण ; निसर्गाचा समतोल राखण्यासाठी “घर तेथे चिमणी घर” यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांचे आवाहन…

कोपरगांव/शिर्डी प्रतिनिधी:- वाढते शहरी उद्योगिकरणामुळे वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून त्याचा विपरीत परिणाम जीवसृष्टीवर होत आहे.निसर्गावर अवलंबून असलेल्या पशू, पक्षी, झाडे वेली यांचे जगणे असह्य होत आहे. अशा परिस्थितीत जीवसृष्टीतील महत्वाचा घटक चिमणी जगवुन संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी “घर तेथे चिमणी घर” यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांनी […]

Read More