संजीवनी एमबीए मध्ये आर्थिक व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन , येथुन पुढे विध्यार्थ्यांना मिळणार आर्थिक नियोजनाचेही धडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-या महाकाय विश्वात कोणी नोकरदार असतो, कोणी उद्योजग असतो, तर कोणी आपला छोटा मोठा व्यवसाय करून कुटूंबाचा उदर निर्वाह करतो, परंतु हे सर्व करत असताना मिळणाऱ्या आमदानीचे एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक नियोजनच होत नसेल, तर त्या व्यक्तिला आर्थिक गरज असताना मोठ्या संकटांना आणि पश्चातापाला सामोरे जावे लागते, ही वस्तुथिती आहे. म्हणुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स […]

Read More

सेवानिवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने नव्या आयुष्याची होते सुरुवात:- सत्यजित तांबे ; वारीचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदे यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:- खासगी असो वा शासकीय क्षेत्रात नोकरी करताना कागदोपत्री नियमानुसार व वयानुसार आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन सेवानिवृत्त व्हावे लागते. परंतु, हि सेवा निवृत्ती फक्त कागदोपत्रीअसून यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याचा दुसरा सामना सुरु होतो. ज्यामध्ये आपण आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार यांना वेळदेऊ शकतो. त्यामुळे नोकरी करताना होणारी सेवानिवृत्ती हि फक्त कागदोपत्री असून त्यानंतरच खऱ्याअर्थाने […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी येथे विद्यार्थ्यांचा प्लास्टिक बाटलीत कचरा संकलनाचा अभिनव उपक्रम…

सूर्यतेज संस्था वतीने स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी दखल घेत केला शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आंब्याचे रोप देऊन सन्मान…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे छोटा कचरा संकलनाचे कार्य व स्वच्छतेचे बाल संस्कार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटणी, आदर्श शिक्षिका पुरस्कार सन्मानित संगिता मालकर यांचे मार्गदर्शनाखाली शालेय […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शुक्रवारी (१४ एप्रिल) कोपरगाव शहरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. यानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व […]

Read More

तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आत्मसात करावेत:- विवेकभैय्या कोल्हे…

धारणगाव, कुंभारी, कोळगाव थडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:- भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान देऊन विविधतेने नटलेल्या या भारत देशाला अखंड ठेवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या सर्वांवर अनंत उपकार आहेत. डॉ. बाबासाहेबांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असून, त्यांनी दिलेल्या संविधानातील तत्त्वानुसार वाटचाल केल्यास […]

Read More

कोपरगांवच्या दर्शना पवारची स्पर्धात्मक परिक्षेत भरारी:- देवराम देवकर….

कोपरगाव प्रतिनिधी:-मुलांमध्ये कष्ट करण्याची तयारी, जिदद, चिकाटी असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. कोपरगावच्या दर्शना दत्तात्रय पवार या मुलीने स्पर्धात्मक परिक्षेतुन उत्तुंग भरारी घेतली असे प्रतिपादन अध्यक्ष देवराम केदू देवकर यांनी केले.तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीचे सभासद व कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय दिनकर पवार यांची कन्या कुमारी दर्शना हिने महाराष्ट्र लोकसेवा […]

Read More

गौतम सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सुधाकर दंडवते व्हा.चेअरमन पदी बापूराव जावळे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव प्रतिनिधी:- सहकारी बँकींग क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम सहकारी बँकेच्या चेअरमन पदी सुधाकर वामनराव दंडवते व व्हा, चेअरमनपदी बापूराव दगुराव जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार […]

Read More

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न एक महिन्याच्या आत सोडवणार:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

सावळीविहिर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन…(शिर्डी):- सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील. अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.राहाता तालुक्यातील […]

Read More

“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला तारु शकतील”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-सद्या देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण दूषित झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला तारु शकतील असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आलेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात अनेक धर्म, हजारो जाती असताना सर्व समावेशक […]

Read More

बौद्ध विहारात स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील निवारा भागातील धम्मदीप बौद्ध विहारमध्ये माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी (१४ एप्रिल) गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. […]

Read More