सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात शुन्य टक्के मिल बंद तास व बॉयलरची निगा देखभाल दुरुस्ती संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

कोपरगावप्रतिनिधी:-आज साखर कारखानदारीतील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. काळानुरूप स्पर्धेला तोंड देतांना प्रत्येकाने हे बदल आत्मसात केले पाहिजे ही माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अभ्यासू युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, व सर्व संचालक मंडळ नेटाने पुढे चालवत आहे असे प्रतिपादन डेक्कन शुगर टेक्नॉलाजीस्ट असोसिएशनचे संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक […]

Read More

भीम सरकार चौकाचे नामकरण व वार्ताफलकाचे स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते अनावरण…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील संजयनगर येथील भीम सरकार ग्रुपच्या वतीने भीम सरकार चौकाचे नामकरण व वार्ताफलकाचे अनावरण स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते झाले.प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी महामानव, क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Read More

महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यास पुढची पिढी सक्षम होईल:- विवेकभैय्या कोल्हे…

जेऊर कुंभारी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…कोपरगाव प्रतिनिधी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार व्हायचे असेल तर त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आणि आचरणात आणायला हवेत आजची युवा पिढी जर या विचारांची वारसदार झाली तरच पुढील पिढी सक्षम होईल व भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन […]

Read More

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतक-यांचे हितचिंतक:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानाचे प्रमुख भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतक-यांच्या उन्नतीसाठी ब्रिटीशांबरोबर संघर्ष केला. त्यांचे शेतीविषयक विचार आजही जसेच्या तसे लागू होतात,. राजकीय शक्तीच सामाजिक उन्नतीची गुरुकिल्ली असुन जनतेत तेज आणि जागृती निर्माण होण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा मोठा असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, राजनैतिक, कायदा, कृषी, जल, विद्युत, कामगार, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उद्धारासाठी फार मोठे कार्य केले आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे जनक आहेत. आपण कितीही वेळा त्यांच्यासमोर […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढी स्वस्त धान्य दुकानातुन ३२५ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप:- रमेश घोडेराव…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढी स्वस्त धान्य दुकानातून ३२५ लाभार्थ्यांना गुढीपाडवा व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त शासनाच्या आनंद शिधाचे वाटप करण्यांत आल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी दिली.प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष देवराम केदू देवकर यांनी कामगार पतपेढीमार्फत वर्षभरात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांनी उपस्थितांचे […]

Read More

आधुनिक भारताच्या जडणघडणीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करून प्रत्यक्षात ते बदल घडवून आाणले. त्यामुळे आज प्रगतिशील भारत देश प्रत्यक्ष स्वरूपात दिसत असून आधुनिक भारताच्या या जडणघडणीत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी ; गौतम पब्लिक स्कूलचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी गौतम पब्लिक स्कूल मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी […]

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था आबादीत रहावी म्हणून पोलिसांचा रुटमार्च…

कोपरगाव प्रतिनिधी:-14 एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती अनुषंगाने बंदोबस्त पूर्वतयारी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे हेतू पोलिस स्टेशन हद्दीत कोळपेवाडी येथे1800ते 19/00 वाजे पर्यंत मोब डिस्पोजल ड्रिल घेण्यात आले आहे तसेच 19/00 ते 20/00 वाचे दरम्यान हद्दीतील मंजूर गाव ,सुरेगाव व कोळपेवाडी येथील संवेदनशील भागात रूट मार्च घेण्यात आला आहे. सदर […]

Read More

अहमदनगरच्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर कृषी विज्ञान केंद्राची 75 एकर जागा देण्यास मान्यता….

पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बैठकीत निर्णय…कोपरगाव(शिर्डी) प्रतिनिधी :-उत्तर महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पशुपालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय झाल्यास याचा लाभ पशुपालकांना होणार असून त्यानुसार अहमदनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला सावळविहीर येथील कृषी विज्ञान केंद्राची ७५ एकर जागा देण्यास आज मान्यता […]

Read More