पालखेड डाव्या कालव्यातून पूर्व भागातील पाझर तलाव, बंधारे भरून द्याआ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- पालखेड डाव्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले असून या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाच्या सर्व गावातील बंधारे आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.चालू वर्षी हवामान […]

Read More

लोकनेते ॲड. स्व. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले विनम्र अभिवादन… कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पहिले लोकसभा खासदार, लोकनेते ॲड. स्व. भिमराव (नाना) बडदे यांच्या जयंती सप्ताहानिमित्त स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक, कोपरगाव येथे प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व पालकत्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विधानपरिषद सदस्य आमदार […]

Read More

साखर कामगारांनी काळानुरूप बदलणे गरजेचे :- आ. आशुतोष काळे ; शिर्डी येथे साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराची सांगता… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- पूर्वीच्या तुलनेत आज साखर कारखानदारीमध्ये मोठा बदल झाला असून अनेक कारखाने आता स्वयंचलित झाले आहेत. तंत्रज्ञान आधुनिक यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांमुळे कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. या बदलत्या काळात भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी […]

Read More

कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य-कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल… कापूस सुधार प्रकल्पामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पाने तयार केलेली कापूस पीक लागवडीची पंचसूत्री कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. यामध्ये योग्य वाणाची निवड, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार लागवडीचे अंतर, संतुलित खतांचा वापर, […]

Read More

लोकनेते मा. खासदार भिमराव (नाना) बडदे यांच्या ७९ व्या जयंती सप्ताहानिमित्त वृक्षारोपण व पालकत्व अभियानाचा शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधी:-लोकनेते, धर्मयोद्धा माजी खासदार भिमराव (नाना) बडदे यांच्या ७९ व्या जयंती सप्ताहानिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण आणि पालकत्व अभियानाचा शुभारंभ रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक, कोपरगांव येथे होणार आहे.अशी माहिती […]

Read More

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे गुरुपौर्णिमा उत्सव देश-विदेशातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न… गुरूपौर्णिमा उत्सवात देखील सत्संग आणि ध्यानाला महत्व दिले जाते:-संत परमानंद महाराज अध्यक्ष, आत्मा मालिक ध्यानयोग मिशन…कोपरगाव प्रतिनिधी:- कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात आयोजित गुरू पौर्णिमा उत्सवात देश विदेशातील दिड लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. सामुहिक ध्यानधारण आणि संत पूजन हे […]

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आ. विवेक कोल्हे यांचे अभिवादन… कोपरगाव प्रतिनिधी:-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली :- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली. त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडून समानता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त […]

Read More

जिद्द,शिस्त आणि सातत्य हाच यशाचा खरा मंत्र – आमदार आशुतोष काळे ;श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ… कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :-आजचे युग हे अत्यंत स्पर्धेचे आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी यश मिळवायचे असेल तर जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची साथ कधीही सोडू नये. ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या […]

Read More

व्यवसाय म्हणून शेळीपालन केल्यास शाश्वत उत्पादन शक्य:- विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे… कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-शेतकर्यांना विद्यापीठामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला शेळी पालन व्यवसाय किफायतशिररीत्या करून जास्तीत जास्त नफा मिळवावा. शेळीपालन हा शेतकर्यांसाठी शाश्वत असा व्यवसाय होऊ शकतो. व्यवसाय म्हणून शेळी पालन केल्यास त्यापासून शास्वत उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख […]

Read More