छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विकासाचा पाया :- मा.आ.स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक आहेत. स्वराज्य, न्याय, स्त्री-सन्मान आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केला, तरच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करू शकतो. प्रत्येकाने आपल्या कार्यातून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहिताची जाणीव जपली, तर महाराजांचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल. त्यांच्या समावेशक विचारांच्या दिशेने प्रत्येकाने पाऊल […]
Read More