विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ:- माजी आमदार अशोकराव काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची जाणीव अधिक प्रकर्षाने होते.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ […]
Read More