विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ:- माजी आमदार अशोकराव काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची जाणीव अधिक प्रकर्षाने होते.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ […]

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाबासाहेब पाटील, राजेंद्र दर्डा, मधुकर भावे यांच्या उपस्थितीत शनिवारी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन ; चर्चा, परिसंवाद, मुलाखतींसह भरगच्च कार्यक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी रोजी उदगीर इथे होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात असून लोकमतचे समुह संपादक राजेंद्र दर्डा अधिवेशनाचे उद्घाटन करतील.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे […]

Read More

जातपंचायत विरोधात लढणाऱ्या मनिषा अहिरे-अटक या महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील अंनिसच्या कार्यकर्त्या व आरोग्यसेविका मनिषा अहिरे-अटक यांना महात्मा फुले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . ओझर ( मिग), नाशिक येथे झालेल्या महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकार दीप्ती राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, मानपत्र, शाल व रोपटे असे या […]

Read More

दोन दिवसीय सहकारी बँक संमेलन संगमनेर मध्ये यशस्वीरित्या संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आयोजित सहकारी बँकेचे दोन दिवसीय संमेलन संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब आणि रिसोर्ट येथे यशस्वीरित्या पार पडलेसदर संमेलनात जिल्ह्यातील एकूण १६ बँकेने सहभाग नोंदवला या संमेलनात ए आय चा बँकिंग क्षेत्रात वापर, सायबर सेक्युरिटी , डीपीडीपी कायद्याचे ज्ञान, आयटी मेळावा इत्यादी विषयावर ज्ञान सत्र आयोजित करण्यात आले होतेतसेच […]

Read More

मोहनीराजनगरच्या पाण्याच्या टाकीची लवकरात लवकर चाचणी घ्या :- सचिन परदेसी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील १३१.२४ कोटीच्या ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली त्याप्रमाणे वितरण व्यवस्थेच्या कामाला गती देवून कोपरगाव शहराच्या बेट भागातील मोहिनीराजनगर मधील पाण्याच्या टाकीची देखील चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सचिन परदेसी यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकला राज्यस्तरीय डीपेक्स प्रकल्प स्पर्धेत प्रथम बक्षिस, संजीवनीच्या टेक्निकल इनोव्हेशनचा राज्य पातळीवर डंका…

कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकने राज्यस्तरीय डिपेक्स प्रकल्प स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या निमीत्ताने संजीवनी टेक्नीकल इनोव्हेशनचा राज्यपातळीवर डंका वाजला. या चुरशीच्या स्पर्धेत कृषि वर्गवारीतील गटात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘डेव्हलपमेंट ऑफ अॅग्रीकल्चरल पीटीओ ट्रॉली फॉर मल्टी युटीलिटी अप्लिकेशन्स’ या वर्किंग मॉडेलने पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. अकरा हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे या […]

Read More

नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका, तातडीने नाले सफाई मोहीम सुरु करा:- शैलेश साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी सांडपाणी साचल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिन्यांनी सुरु होणाऱ्या पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी खेळू नका तातडीने नालेसफाई मोहीम सुरु करा […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी २० एप्रिल पर्यंत मुदतवाढ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –उन्हाळी हंगाम २०२६ साठी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकरी या मुदतीत अर्ज भरू शकले नव्हते. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उभ्या पिकांना, फळबागांना आणि चारा पिकांना पाण्याची नितांत गरज भासणार आहे. जर या शेतकऱ्यांना पाणी […]

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठात महात्मा जोतीबा फुले यांची 199 वी जयंती उत्साहात साजरी,या गतिमान युगात आजही महात्मा फुलेंचे विचार प्रेरणादायी:–कुलगुरू डॉ. विलास खर्चे…

कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-आपल्या विद्यापीठाला महात्मा जोतिराव फुले यांचे नाव मिळाले असून हे आपले भाग्यच आहे. आपल्या विद्यापीठाचा देशातच नव्हे तर देशाबाहेरही नावलौकिक आहे. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण, समता आणि शेतकऱ्यांसाठी लढा दिला. त्यांच्या विचारांनी भारतीय समाज व्यवस्थेला नवी दिशा दिली. आजचे युग हे विज्ञानाचे व गतिमान संशोधनाचे आहे. या गतिमान युगात आजही त्यांचे विचार प्रेरणादायी […]

Read More

आयआयटी दिल्लीत समता इंटरनॅशनल स्कूलचा तिहेरी ऐतिहासिक विजय; विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार छाप…

कोपरगाव प्रतिनिधी:- आयआयटी दिल्ली येथे पार पडलेल्या १० व्या राष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक्स व कोडिंग चॅम्पियनशिपमध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत तिहेरी विजयाची नोंद केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले असून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची देशभर दखल घेतली जात आहे.स्पर्धेतील कोडिंग हॅकॅथॉन प्रकारात प्रज्ञेश सानप, शार्विल गिरवालकर, अवनीश सावला, […]

Read More