वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात… आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांचे तत्पर मदतकार्य…कोपरगाव प्रतिनिधी:-सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगर-मनमाड महामार्गावरील येवला-कोपरगाव मार्गावर आंचलगाव पाटीजवळ कंटेनर, ट्रक आणि पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक प्रवासी, महिला, […]

Read More

‘गतीमान नागरी सेवा पुरस्कार’ प्रत्येक विभागाला मिळाला पाहिजे :- आ.आशुतोष काळे ; कोपरगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सर्वाभिमुख नेतृत्व असलेले अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करतांना त्यांची नेहमी अपेक्षा होती की, नागरिकांच्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे आणि त्यासाठी […]

Read More

स्वच्छ- हरित वारीत सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचा कौतुकास्पद सहभाग… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यात ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या पायी दिंडी सोहळ्यात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान […]

Read More

स्वयंचलित यंत्रे व ए आय असिस्टेड यंत्रांमुळे श्रम कमी होऊन उत्पादन वाढेल:- कुलगुरू डॉ. विलास खर्चे… कोपरगाव प्रतिनिधी:-(राहुरी विद्यापीठ):-शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रांची निर्मिती करणे गरजेचे आहे. कृषि विद्यापीठ व खाजगी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने काही यंत्रांमध्ये संयुक्तपणे संशोधन करून शेतकरीभिमुख स्वयंचलित व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रे […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा पुणे ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभाग… कोपरगाव प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ९ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या दिंडीमध्ये कोपरगाव तालुका एज्युकेशन […]

Read More

रासायनीक खतांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या – आ.आशुतोष काळेंनी दिल्या अधिका-यांना सुचना… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – पाऊस झाल्याने शेतक-यांनी अडचणीत असताना पैशांची जुळवाजूळव करून पेरण्या केल्या. पिके चांगली आहेत मात्र गरजेच्या वेळी त्यांना रासायनीक खते कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्या. युरियाची कृत्रिम साठेबाजी आपण सहन करणार नाही. माझे खतांच्या पुरवठ्याकडे लक्ष असणार […]

Read More

डिजिटल कृषीकडे महत्वपूर्ण पाऊल:-कुलगुरू डॉ. विलास खर्चे ; सामंजस्य करार संपन्न… कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आले. या संयुक्त उपक्रमांतर्गत शेतीमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय, पाण्याचा कार्यक्षम […]

Read More

३१ जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन- मनोज सोनवणे तालुका कृषी अधिकारी कोपरगाव…. सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; खरीपातील सात पिकांचा समावेश, अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य…कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका ,सोयाबीन, कापूस , […]

Read More

संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…. कोपरगाव प्रतिनिधी:-शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर राज्यात अग्रक्रम मिळविणाऱ्या संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा १५५ वा वर्धापन दिन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सन १८७१ मध्ये २७ जुलै रोजी स्थापन झालेल्या या ऐतिहासिक शाळेने आज १५५ वर्षांचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास पूर्ण करताना नव्या यशाचा […]

Read More

गोदावरी ओव्हरफलोच्या पाण्यांने कोपरगांव मतदारसंघातील बंधारे भरून द्यावे :-आमदार विवेक कोल्हे… कोपरगाव प्रतिनिधी:-चालु खरीप हंगामात कोपरगांव मतदारसंघात अद्यापही पुरेशा प्रमाणांत पाउस नाही, नाशिक, त्रंबकेश्वर, घोटी परिसरात चांगले पर्जन्यमान होत असल्यांने जायकवाडी धरणाचा साठा ६५ टक्केच्या जवळपास झाला आहे, गोदावरी नदीला मोठया प्रमाणांत पाणी सोडले जात आहे तेंव्हा गोदावरी उजव्या व डाव्या कालवा लाभक्षेत्रातील कोपरगांव मतदारसंघातील […]

Read More